विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !
उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे !
उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे !
१२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्राचीन ताल आणि आधुनिक विज्ञान, जुन्या ज्ञानासाठी नवीन नावे, योगाचे पुनरागमन आणि जैन उपवासाची परंपरा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
हे आरोग्यविज्ञान माझ्यासाठी प्रयोगशाळेत चालू झाले नाही. याचा प्रारंभ माझ्या स्वतःच्या आजीच्या शांत शिस्तीत झाला. प्रतिदिन ती पहाटे ४ वाजता आधी उठायची. तिने आदल्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर काहीही खाल्ले नसायचे.
आता नासाचा चंद्र आणि मंगळ मोहिमांवर केंद्रित करण्याचा मानस आहे. त्यामुळे आय.एस्.एस्.ला सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने तत्परतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला मिळणार्या संकेतानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य निकटच्या भविष्यकाळात पूर्ण होणे शक्य होणार आहे;
हे प्राचीन आध्यात्मिक विज्ञान आहे, जे केवळ बाह्य वातावरण शुद्ध करत नाही, तर मानवी चेतना, विचार आणि मनालाही सात्त्विकतेकडे प्रवाहित करते. आधुनिक विज्ञान जिथे भौतिक ऊर्जेचा अभ्यास करते, तिथे यज्ञ मन, वातावरण आणि सूक्ष्म स्पंदनांच्या परस्परसंबंधांचा अनुभव देतो.
कर्णावती येथील सनातनची साधिका कु. लक्ष्मी धारप हिचे इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील सुयश !.. रायगड येथील सनातनची साधिका कु. श्रुती किचंबरे हिचे पदवी परीक्षेत सुयश !.. युवा सत्संगातील कु. प्रार्थना घाबरे हिचे इयत्ता १० वीत सुयश !
१ प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाच्या अतीवेगवान गतीने १ वर्ष पुढे गेलो, तर जेवढे अंतर कापू, तेवढे अंतर. प्रकाशाचा वेग हा ३ लाख किमी प्रतिसेकंद एवढा आहे. या वेगाने सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर यायला ८ मिनिटे २० सेकंद लागतात.
जोपर्यंत हिंदु हे धर्मातील कृतींमागील ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ समजून घेत नाहीत, तोपर्यंत अंनिससारख्या लोकांच्या नादी लागून त्यांचे वैचारिक धर्मांतर घडतच राहील !
‘मनाचे श्लोक हे मनाला शिक्षा देणारे ‘मॅन्युअल’ नसून ते मनाला स्वतःच्या खर्या स्वरूपाची ओळख करून देणारे ‘आरोग्यशास्त्र’ आहे.’ आधुनिक मानसशास्त्रही आता हेच सांगते, ‘स्वतःवर कठोर टीका करण्यापेक्षा ‘स्व-संवाद’ हा पालट करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.’