आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !
प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.