सनातनचे निर्दाेषत्व आणि पाकचा कांगावा यांना एकाच मापात तोलण्याची ‘द गोवन’ची बौद्धिक दिवाळखोरी !

सनातनचे निर्दाेषत्व आणि पाकचा कांगावा यांना एकाच मापात तोलण्याची ‘द गोवन’ची बौद्धिक दिवाळखोरी !

गोव्यातील काही प्रसारमाध्यमांनी यावर टीका करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. गोव्यातील ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने १८ मे या दिवशीच्या संपादकीयमध्ये सनातन संस्थेवर टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.

आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारी टीका अन् तिचे खंडण

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारी टीका अन् तिचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

हिंदूंमध्‍ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्‍याने त्‍या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्‍यासाठी भक्‍तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्‍ती करण्‍याची आवश्‍यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

राष्ट्र आणि जनता यांच्या रक्षणासाठी हलालद्वारे निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे हाच उद्देश !

राष्ट्र आणि जनता यांच्या रक्षणासाठी हलालद्वारे निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे हाच उद्देश !

दैनिक ‘सागर’मध्ये ‘हलाल’ विषयी प्रसिद्ध झालेल्या लेखावरुन ‘समाजात अपसमज पसरू नये’, या विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यावे, एवढ्याच उद्देशाने ही कांही सूत्रे …

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.