उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

हिंदूंनो, धर्मशास्‍त्र जाणा !

‘हिंदु धर्मातील सण-उत्‍सव आपल्‍या सर्वांगीण कल्‍याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्‍यजन्‍माचे सार्थक करून घ्‍या !

स्‍मशानभूमीतील लग्‍न !

आज विदेशातील लोक भारताकडे अध्‍यात्‍मामुळे आकृष्‍ट होऊन हिंदु संस्‍कृतीनुसार आचरण करू लागले आहेत; पण देशातील हिंंदूंनाच महान हिंदु धर्म कळत नाही, हे दुर्दैव आहे. धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्रात अशा कुप्रथा नसतील !

छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !

धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्‍यक आहे.

त्याने काय फरक पडतो ? हा प्रश्न स्वतःला विचारा !

आधीच देशाचे धार्मिक आधारावर ३ लचके तोडून त्यांना (मुसलमानांना) दिले असतांनाही ‘उरलेले राष्ट्रही तुमचेच आहे’, हे आपण जाहीर सांगत आहोत. आपण गाणे ऐकतो, गुणगुणतो; पण त्यातली मेख आणि हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

श्री शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्‍चात्त्य कुप्रथा बंद !

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्‍चर’ या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्‍चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.

स्पृश्य-अस्पृश्यतेच्या खोट्या आरोपांवरून ब्राह्मणांना केले जात आहे कलंकित !

वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्‍या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !

कापसाचा शोध लावून संपूर्ण जगाचे लज्जारक्षण करणारे महर्षि गृत्समद !

‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’

हे कसले लांच्‍छनास्‍पद शिक्षणमंत्री !

संत गोस्‍वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्‍तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्‍थानातील अनेक लोकांचा नित्‍य वाचनातील ग्रंथ आहे.

विवाहविधी धर्मशास्त्रानुसार करा !

आपण जन्महिंदु असून स्वतःला अतीप्रगत दाखवण्याच्या नादात आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवत स्वतःची हानी करून घेत आहोत.