शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
मद्यपी व्यक्तीने भैरवाच्या व्यतिरिक्त इतर मंदिरात प्रवेश करू नये.
मद्यपी व्यक्तीने भैरवाच्या व्यतिरिक्त इतर मंदिरात प्रवेश करू नये.
चरणामृत घेतांना उजव्या हाताखाली रूमाल धरावा, जेणेकरून एक थेंबही खाली पडणार नाही. चरणामृत पिऊन हात डोक्याला किंवा शेंडीला पुसू नयेत, तर डोळ्यांना लावावेत. शेंडीवर गायत्रीदेवीचा निवास असतो, तिला अपवित्र करू नये.
हिंदूंनी आणखी किती दिवस संयम ठेवून स्वधर्माची टिंगल सहन करायची ? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण एखाद्या धर्माच्या अस्तित्वालाच संपवण्याची भाषा करणे, हे द्वेष पसरवण्यासारखे आहे. अशा वक्तव्यांवर तात्काळ गुन्हा नोंद होऊन कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे.
आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
विधानसभेत किंवा लोकसभेत सनातनविरोधी वक्तव्य करणार्यांवर कारवाई करण्याचा कायदा करणे आवश्यक !
‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.
केरळ येथील जागृत आणि प्रसिद्ध शबरीमला मंदिरातील प्रवेशाविषयी एका सुनावणीच्या वेळी ‘सुधारणेच्या नावाखाली धर्म पोकळ करू शकत नाही’, असे अत्यंत महत्त्वाचे विधान न्यायालयाने केले. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागायचा असला, तरी न्यायालयाचे हे विधान म्हणजे पुरो(अधो) गाम्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे.
आता आपण अमेरिकेच्या शिकागो विद्यापिठातील ‘वेंडी डॉनिगर’ या अत्यंत विकृत कथित विचारवंत प्राध्यापिकेने हिंदु देवता, धर्मग्रंथ आणि प्रतिके यांचे ‘सिग्मंड फ्रॉईड’ या मानसशास्त्रज्ञाच्या मनोविश्लेषणाची पद्धत वापरून विकृत आणि अश्लील अर्थ लावले आहेत, त्याची उदाहरणे पाहू.
नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘३५० गड जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची किंवा वास्तूशांतीची पूजा न घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत शांतीच करत असतो’, असे वक्तव्य केले होते. त्यावर धर्मप्रेमी श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले खंडण येथे देत आहोत.
या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्याचे ‘वारकरीपण जागे व्हावे..