सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?

सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?

हिंदूंनी आणखी किती दिवस संयम ठेवून स्वधर्माची टिंगल सहन करायची ? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण एखाद्या धर्माच्या अस्तित्वालाच संपवण्याची भाषा करणे, हे द्वेष पसरवण्यासारखे आहे. अशा वक्तव्यांवर तात्काळ गुन्हा नोंद होऊन कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे.

धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

संपादकीय : स्टॅलिन यांचा पुन्हा सनातनद्वेष !

संपादकीय : स्टॅलिन यांचा पुन्हा सनातनद्वेष !

विधानसभेत किंवा लोकसभेत सनातनविरोधी वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई करण्याचा कायदा करणे आवश्यक !

भारताची शिक्षणव्यवस्था आणि इतिहास यांच्यावर ब्रिटीश अन् साम्यवादी यांचा प्रहार !

भारताची शिक्षणव्यवस्था आणि इतिहास यांच्यावर ब्रिटीश अन् साम्यवादी यांचा प्रहार !

‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.

संपादकीय : व्यवस्थेचा उपयोग हिंदूंच्या खच्चीकरणासाठी ! 

संपादकीय : व्यवस्थेचा उपयोग हिंदूंच्या खच्चीकरणासाठी ! 

केरळ येथील जागृत आणि प्रसिद्ध शबरीमला मंदिरातील प्रवेशाविषयी एका सुनावणीच्या वेळी ‘सुधारणेच्या नावाखाली धर्म पोकळ करू शकत नाही’, असे अत्यंत महत्त्वाचे विधान न्यायालयाने केले. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागायचा असला, तरी न्यायालयाचे हे विधान म्हणजे पुरो(अधो) गाम्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे.

अमेरिकेच्या प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांनी हिंदु धर्माचे केलेले संतापजनक अश्‍लीलीकरण !

अमेरिकेच्या प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांनी हिंदु धर्माचे केलेले संतापजनक अश्‍लीलीकरण !

आता आपण अमेरिकेच्या शिकागो विद्यापिठातील ‘वेंडी डॉनिगर’ या अत्यंत विकृत कथित विचारवंत प्राध्यापिकेने हिंदु देवता, धर्मग्रंथ आणि प्रतिके यांचे ‘सिग्मंड फ्रॉईड’ या मानसशास्त्रज्ञाच्या मनोविश्‍लेषणाची पद्धत वापरून विकृत आणि अश्‍लील अर्थ लावले आहेत, त्याची उदाहरणे पाहू.

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘३५० गड जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची किंवा वास्तूशांतीची पूजा न घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत शांतीच करत असतो’, असे वक्तव्य केले होते. त्यावर धर्मप्रेमी श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले खंडण येथे देत आहोत.

देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।

देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।

या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्‍या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्‍याचे ‘वारकरीपण जागे व्हावे..

धर्मपरंपरांत पालट नको !

धर्मपरंपरांत पालट नको !

अलीकडेच स्थानांतर होण्यासाठी प्रसिद्ध झालेले आणि कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कारानंतर विधीवत् अस्थीविसर्जन न करता शेतातच खड्डा खोदून तिथे अस्थी पुरल्या आणि त्यावर वडाचे झाड लावले, अशी बातमी वाचनात आली.

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !