सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
हिंदूंनी आणखी किती दिवस संयम ठेवून स्वधर्माची टिंगल सहन करायची ? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण एखाद्या धर्माच्या अस्तित्वालाच संपवण्याची भाषा करणे, हे द्वेष पसरवण्यासारखे आहे. अशा वक्तव्यांवर तात्काळ गुन्हा नोंद होऊन कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे.