सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्षा’विषयी प्रबोधन !
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !
‘अयोध्या फाऊंडेशन’च्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ मीनाक्षी शरण यांच्या पुढाकाराने मोहिमेचे नववे वर्ष !
पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.
पितरांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे जी लाभावयाची ती गती लाभलेली असणारच; पण तेथे जे भोग त्यांच्या वाट्याला येत असतील, त्यात त्यांच्यासाठी कृतज्ञतापूर्वक केलेल्या श्राद्धादी कृत्यांचा त्यांना लाभ होतो….
आम्ही हरवळे (गोवा) येथे महालय श्राद्धविधी केला. तेव्हा पितरांना अन्न ठेवण्यात आले. त्या वेळी प्रथम एका कावळ्याने त्यातील थोडे अन्न ग्रहण केले. त्यानंतर तेथे एक चिमणी येऊन तिने ते अन्न ग्रहण केले.
‘प्रतिवर्षी पितृपक्षात देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सामूहिक श्राद्धविधी करतात; पण ‘या वर्षी श्राद्धविधी न करता केवळ सर्व साधकांच्या पितरांसाठी प्रतिदिन अन्न ठेवले जाणार आहे.
पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर लिंगदेहाला सद्गती मिळावी; म्हणून पितृपक्षात श्राद्ध करणे, हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे….
श्राद्धादि कर्माला विरोध करायचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करायचे आणि निरनिराळे स्मरण दिन, जयंत्या साजर्या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ?
मला सूक्ष्मातून दिसले, ‘आईने जी साडी नेसलेली मला आवडत असे, तीच साडी आई नेसली आहे. आई-बाबा दोघेही पुष्कळ आनंदी आणि समाधानी आहेत.
श्राद्धविधीला प्रारंभ होताच तेथे सूक्ष्मातून आमच्या २० ते २५ पितरांचा एक गट उपस्थित होता. माझी बहीण सुश्री दीपाली होनप हिलाही ‘पूर्वजांची गर्दी जमली आहे’, असे जाणवले.