कोलार (कर्नाटक) येथे हिंदु संघटनांनी घोषित केलेला ‘बंद’ यशस्वी !
. . . अशा मागण्या का कराव्या लागतात ? पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना हे दिसत नाही कि ते आंधळे आणि बहिरे आहेत ? भाजपच्या राज्यात हिंदूंना असे निवेदन द्यावे लागू नये, असेच हिंदूंना वाटते !