इंद्रायणी-चंद्रभागा नदीप्रदूषण, वारकरी संप्रदायावर होणारे आघात यांसह अनेक विषयांवर जागृती आणि संयुक्त कृती !
दैनिक ‘सनातन प्रभात’ने केलेली जागृती, वारकर्यांचे संघटन आणि हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन यांमुळे मुख्यमंत्र्यांकडून आळंदीतील पशूवधगृह रहित केल्याची घोषणा !