मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली
श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली
श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.
कालमहिम्यानुसार येणार्या काळात हिंदु धर्माचा जगभरात प्रसार होणार असून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. मुसलमान असूनही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी असे वक्तव्य करणे, हे त्याचेच द्योतक होत !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालण्यात आले.
तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे.
कुणाल कामराच्या खटल्यातून आपल्या देशातील सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना एक कडक संदेश आणि चपराक जाईल याचा प्रयत्न आहे. अशा सडक्या मनोवृत्तीच्या लोकांना मला हेच सांगायचे की, जाणूनबुजून कोणाचा अपमान करणे योग्य नाही.
ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !
प्राचीन काळी वीज, आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आदी अस्तित्वात नव्हते; मात्र तरीही केवळ उपलब्ध बांधकाम साहित्याच्या आधारे तत्कालीन कारागिरांनी सर्वोत्तम नक्षीकाम केले. सहस्रो वर्षांपूर्वी बांधलेल्या मंदिरांच्या माध्यमातून ते पहाता येते.
ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
१७.११.२०२० या दिवशी शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर आणि म्हापसा (गोवा) येथील चि.सौ.कां. अनिता नारायण सुतार यांचा शुभविवाह आहे.