संचारबंदीमुळे होळीचे कार्यक्रम रहित; मात्र किनार्यांवरील पार्ट्या, कॅसिनो, क्रूझ जहाज येथील गर्दीवर शासनाचे नियंत्रण नाही !
गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्था यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.’’
गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्था यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.’’
शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २८.३.२०२१ ते ३.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.
अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्वाच्या सतत गतीमान असणार्या स्थळ आणि काळ यांना जोडणार्या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते.
आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.
पणजी आणि म्हापसा या ठिकाणी शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत.
आपल्याला सनातन संस्कृतीशी तोडून धर्मांतर करण्याकडे प्रेरित करण्यात येत आहे. आता पृथ्वीवरील सनातन भाव स्वीकार करावाच लागेल.
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले