Kashmir Terror : काश्मीर खोर्यात आतंकवादी ‘मुस्लिम जांबाज फोर्स’ संघटना पुन्हा सक्रीय
काश्मीरमधून आतंकवाद नष्ट होण्याऐवजी आतंकवादी संघटना पुन्हा सक्रीय होणे, हे लज्जास्पद !
काश्मीरमधून आतंकवाद नष्ट होण्याऐवजी आतंकवादी संघटना पुन्हा सक्रीय होणे, हे लज्जास्पद !
बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद चालू असतांना तो रोखण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?
याच जिल्ह्यात यापूर्वी दीपू चंद्र दास या हिंदु तरुणाची मुसलमान जमावाकडून जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती.
‘युनिटी कौन्सिल’ने पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक समुदायांना कसे लक्ष्य केले जात आहे ?, याची माहिती दिली. कौन्सिलचे कार्यकारी महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांनी माध्यमांतील वृत्तांच्या आधारे संकलित केलेली आकडेवारी सादर केली.
बांगलादेशात निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांचे मोठे षड्यंत्र ! अल्पसंख्यांक हिंदु समाजाविरोधात बनावट कथा सिद्ध करणे, हिंदूंवर चोरी आणि अन्य गुन्ह्यांचे खोटे आरोप करणे, असे प्रकार केले जाणार आहेत, जेणेकरून स्थानिक लोक त्यांच्या विरोधात हिंसा करतील.
बांगलादेशात हिंदू नामशेष होईपर्यंत त्यांचे हत्यासत्र थांबणार नाही आणि कुणीही ते थांबवण्यासाठी प्रयत्नही करणार नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे सांगितले जात असले, तरी देशात सातत्याने चालू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मृत्यूचे हे प्रकरण गंभीर मानले जात आहे.
बांगलादेशात हिंदूंवर झालेली आक्रमणे ही धर्मद्वेषातूनच झालेली आहे, हे जगजाहीर आहे. सरकारने अशी कितीही खोटे अहवाल प्रसिद्ध केले, तरी सत्य पालटणार नाही !
बांगलादेशातील हिंदूंना ठार मारण्यासाठी धर्मांध मुसलमानांना कोणत्याही कारणाची आवश्यकता नसते. त्यांचे लक्ष्य केवळ हिंदूंचा वंशसंहार करणे, हे आहे !
बांगलादेशात १२ फेब्रुवारीला होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच पक्षाच्या लोकांकडून हिंदूंच्या हत्या होत आहेत. सत्तेवर आल्यावर काय होणार आहे ?, हे यावरून लक्षात येते !