नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांत वाढ !
अमली पदार्थांचा वाढता विळखा तरुण पिढीला विनाशाच्या गर्तेत नेणार, हे निश्चित ! असे होऊ नये, यासाठी अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यातील संबंधितांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
अमली पदार्थांचा वाढता विळखा तरुण पिढीला विनाशाच्या गर्तेत नेणार, हे निश्चित ! असे होऊ नये, यासाठी अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यातील संबंधितांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
पाकिस्तान्यांची मानसिकता पहाता पाकवर जगाने बहिष्कार घालून त्याला वाळीत टाकणेच आवश्यक आहे ! आखातातील इस्लामी देश जे करतात, ते भारतानेही करणे आवश्यक आहे !
आरोपींकडून ५ सहस्र रुपयांची १४ स्टेरॉईड इंजेक्शने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार तेजस चोपडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या‘सनबर्न’ऐवजी गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे अधिक योग्य !
स्थानिक धारावीकर नागरिक, विविध संस्था, संघटना आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर या दिवशी शीव रेल्वेस्थानक ते ९० फूट मार्ग येथे ‘व्यसनमुक्ती फेरी’चे आयोजन करण्यात आले होते.
बांगलादेशी घुसखोर आणि अमली पदार्थ तस्कर यांना भारतात प्रस्थापित करणार्या भारतीय हस्तकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
आपल्याच वयाच्या तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावणार्या उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे !
देशात हिंदु हा बहुसंख्य आणि सहिष्णू आहे. हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे; पण हे सर्व करतांना हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा.
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?