राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !
नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !
नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांकांचे तारणहार म्हणवून घेणारे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार याकडे लक्ष देणार का ?
‘शंकराचार्यांनी घातला प्रतिष्ठापना कार्यक्रमावर बहिष्कार !’, अशी बातमी प्रसारमाध्यमे सध्या दाखवत आहेत. हे पाहून काही सूत्रे समोर ठेवू इच्छितो. शक्य झाल्यास ही सूत्रे शांत डोक्याने वाचा आणि समजून घ्या.
आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !
चीनच्या जिवावर उड्या मारणारा लिंबाएवढा लहानसा बेटांचा देश आपल्याला डोळे वटारून दाखवतो, हे भारताला सहन करण्याच्या पलीकडे आहे. भारताने यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहेत !
सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या प्रश्नावरून शिरगाव येथील पालक आक्रमक बनले आहेत. पालक-शिक्षक संघाला अशी भूमिका घ्यावी लागणे अपेक्षित नाही !
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
भारत ही त्याच्या व्यापारासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन प्रत्येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा संस्कार जनतेवर करावा लागेल !
‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.