मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्यांना प्रवेशबंदी !
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
भारत ही त्याच्या व्यापारासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन प्रत्येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा संस्कार जनतेवर करावा लागेल !
‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.
धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !
केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले.
मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे.
बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.
कांग्रेस सरकार की निष्क्रीयता का परिणाम !
(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)