इराण-पाकिस्तान येथील आतंकवाद्यांकडून पश्‍चिम भारतीय समुद्रतटांचा तस्करीसाठी वापर !

भारताची पश्‍चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.

Tamil Nadu Drugs Seized : तमिळनाडूजवळील समुद्रातून पकडलेल्या नौकेतून ९९ किलो अमली पदार्थ जप्त

या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.

Goa Drugs Racket : गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून भाग्यनगर येथे अमली पदार्थ पुरवल्याचे उघड !

हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ? शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

अमली पदार्थांची समस्या आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न !

पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !

कारागृहात अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी प्रशासकीय अधिकार्‍यांना कारागृहात ठेवले पाहिजे !

‘भाग्यनगर अमली पदार्थविरोधी पथकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये नायजेरियाचा अमली पदार्थ व्यावसायिक इवाला उडोका स्टँली याला कह्यात घेतले होते. चौकशीतून गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले आहे.

देशविघातक अमली पदार्थांवर अंकुश हवा !

अलीकडेच पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. त्याचे बाजारमूल्य जवळपास ३ सहस्र ७०० रुपये कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेच्या निमित्ताने एकूणच हा विषय ऐरणीवर आला असून त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

किरकोळ अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याकडे पुणे पोलिसांचे लक्ष !

पुणे पोलिसांच्या ‘गुन्हे शाखे’ने अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आणि त्याची घाऊक विक्री करणार्‍यांची साखळी उद्ध्वस्त केली आहे. आता किरकोळ स्वरूपातील अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांची साखळी किंवा विक्रेते यांचा शोध चालू आहे.

निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक !

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

माहेरघर विद्येचे कि नशेचे ?

राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते.