देशात गेल्या वर्षात २१ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?
व्यसन करणार्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. गांजा आणि कोरेक्स औषधाचा वापर करणार्यांचे प्रमाणही वाढले आहे.
‘मॅफेड्रॉन’ हा अमली पदार्थ बाळगणार्या २ सराईत गुन्हेगारांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. बॉबी सुरवसे आणि तौसिम खान अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबईसह देशभरात होत असलेले लोकसांख्यिकीय पालट रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ हुसकावून लावायला हवे !
भारतीय तटरक्षक दलाने अंदमानजवळील समुद्रातून तब्बल ५ टन अमली पदार्थ जप्त केले आहेत. तटरक्षक दलाची अमली पदार्थांच्या संदर्भातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. मासेमारीच्या नौकेत हे अमली पदार्थ सापडले.
व्यसनाधीनतेला आध्यात्मिक कारण आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरांवर कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा २० ते ३० टक्केच लाभ होतो. या पीडित लोकांना साधना सांगून ती त्यांच्याकडून करवून घेतली पाहिजे…
विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
अमली पदार्थांच्या व्यवसायातूनच देशाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला अर्थसाहाय्य होत असते. त्यामुळे हा व्यवसाय करणार्यांच्या मुसक्या आवळून सरकारने त्यांना फाशी दिली पाहिजे.
६२३ घुसखोरांपैकी ५२ रोहिंग्या आणि ५७१ बांगलादेशी आहेत. सीमा सुरक्षा दलाने या घुसखोरांकडून ८७ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले आहेत.