सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

रविवारपासून नवीन लेखमाला !

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

सूर्यनारायणाचा महिमा आणि सनातनच्या ३ गुरूंचा त्याच्याशी असलेला संबंध

सनातनचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सूर्यदशेत झाला आहे, असा उल्लेख सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये अनेक वेळा केला आहे.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

प.पू. भक्तराज महाराज यांची त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्याप्रती अढळ श्रद्धा !

आज सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु अनंतानंद साईश यांचा दिनांकानुसार प्रकटदिन ! त्यानिमित्ताने…

‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा करतांना सौ. मधुरा कर्वे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

भारताची स्थिती वाईट करणार्‍यांना नियतीने (ईश्‍वराने) दिली कठोर शिक्षा !

तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या सोबतही वाईटच होईल. या सिद्धांतावर भारतियांची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्‍या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्‍या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे.-संदर्भ : ‘झी न्यूज हिंदी’चे संकेतस्थळ

प.पू. काणे महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज नारायणगाव येथे अभिषेकाचे आयोजन !

प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच आज तृतीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संदर्भातील सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांच्या आठवणी, शिकायला मिळाली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत. . .