समाजासाठी अखंडपणे काम करणारे तपस्‍वीसम्राट असलेले प.पू. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज !

दिगंबर जैनमुनी परंपरा सहस्रो वर्षांपासून चालत आली आहे. ही मुनी परंपरा पुन्‍हा एकदा पुनर्स्‍थापित करण्‍याचे कार्य प.पू. प्रथमाचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

सुदैवाने आताच्‍या सत्ताधार्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात त्‍यांना अडचण काय आहे ?

हिंदु संस्कारांची महती !

माता जिजाबाई बाल शिवाजीला लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत यांतील कथा अन् वीर महापुरुषांची चरित्रे सांगत. त्या शिवरायांना हिंदु धर्मावर आलेल्या संकटाची जाणीव करून देत.

डोकेदुखीवर (Headache) होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

सत्तापालटांमागील कारणमीमांसा युरोपमध्ये अतीउजवी लाट का येत आहे ?

गेल्या २ दशकांत जगाचे राजकारण जिहाद्यांच्या विरोधात फिरत राहिले. नेदरलँडच्या गीर्ट विल्डर्स या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड धक्कादायक मानली जात आहे.

जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला दिलेली सदिच्छा भेट !

अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे परात्पर गुरु शिष्याला (मला) अध्यात्माच्या मार्गावर खेचून आणून हे गुरुकार्य करण्यासाठी उभे करतात अन् त्यासाठी आशीर्वादही देतात.

पंडित नेहरूंनी जम्मू-काश्मीरविषयी निर्माण केलेल्या षड्यंत्राच्या उडाल्या ठिकर्‍या !

नेहरूंनी केलेले षड्यंत्र उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने मोदी यांनी जम्मू, काश्मीर आणि लडाख येथील जागांचे वाटप नव्याने; पण धूर्तपणे केले आहे.

त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.

‘क्युरेटिव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) काय असते ?

भारतीय राज्यघटनेच्या कलमांच्या प्रावधानांनुसार ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ ही सर्वाेच्चातील सर्वाेच्च आणि अंतिम अशी याचिका प्रविष्ट केली जाते. यापुढे काहीही नसते.