कट्टरतावादी विचारसरणींकडे वळलेले ८ सहस्रांहून अधिक तरुण-तरुणी यांना सनातन धर्मात परत आणणारे केरळ येथील आचार्यश्री के.आर्. मनोज !
‘सनातन धर्म शिकवण्यासाठी योग्य अभ्यासक्रम आणि प्रणाली यांचा अभाव’ हे हिंदु समाजातील अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांचे मूळ आहे.