रिक्शा आणि टॅक्सी चालक यांच्याविषयी आलेले कटू अनुभव
पनवेल, रायगड येथील रिक्शा आणि मुंबईतील ‘टॅक्सी’ यांच्या चालकांविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
पनवेल, रायगड येथील रिक्शा आणि मुंबईतील ‘टॅक्सी’ यांच्या चालकांविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
इयत्ता १० वीत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा ३० वर्षीय तरुणासमवेत होणारा विवाह महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाने धंतोली पोलिसांच्या साहाय्याने रोखला.
१० जून या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या ‘आर्.बी.आय.’ च्या आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, या मागणीचे निवेदन गोवा राज्य माहिती आणि प्रसिद्धी खाते अन् पणजी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?
जनतेला लुटणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
काही दिवसांपूर्वी एका आजारी नातेवाइकांच्या समवेत काही दिवस रुग्णालयात रहावे लागले होते. रुग्णालय तसे प्रशस्त होते. स्वच्छताही तशी बर्यापैकी ठेवण्यात आली होती; पण कर्मचार्यांच्या अयोग्य मानसिकतेचा प्रत्यय तेथे बर्याचदा आला. रुग्णालयाच्या विविध कक्षांमध्ये प्रतिदिन २ वेळा केर काढून लादी (फरशी) पुसली जायची. तेथील महिला कर्मचारी केर काढण्यासाठी आल्यावर आम्ही साहित्य आवरून ठेवायचो, म्हणजे त्यांना कचरा … Read more
वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !