सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
अशा उपक्रमांमुळे शेतकर्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.
अशा उपक्रमांमुळे शेतकर्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी शेतांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे मातीतील ओलावा न्यून होत असून भात लावणीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा घटत चालला आहे.
शेतकर्यांची हानी होऊ नये, यासाठी विज्ञानाधारित, कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आणि निर्यातक्षम उपाय विकसित करणे हे संशोधन संस्था, कृषी विद्यापिठे आणि शासन यंत्रणा यांचे मूलभूत कार्य आहे; मात्र त्यात गंभीर त्रुटी राहिल्या आहेत.
राज्यशासनाने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत ‘क्रांतीकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर आणि विधानभवनासमोर आंदोलन छेडले.
खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून शेतकर्यांनी ३१ जुलैपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
शेतकर्यांना हानी भरपाई देणे हे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांचा कर्तव्य असतांना त्याच्यावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार्यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का ?
जे शेतकरी खोटा पीक विमा काढतील, त्यांचे आधारकार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्यांना पुढील ५ वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील ‘हेरे सरंजाम इनामाती’ल भूमी प्रश्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून १२ सहस्र शेतकरी मालकी अधिकारापासून वंचित होते.
प्रशांत महासागरातील पालटत्या हवामान स्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.