सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

अशा उपक्रमांमुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. 

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सध्या अनेक ठिकाणी शेतांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे मातीतील ओलावा न्यून होत असून भात लावणीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा घटत चालला आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

शेतकर्‍यांची हानी होऊ नये, यासाठी विज्ञानाधारित, कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आणि निर्यातक्षम उपाय विकसित करणे हे संशोधन संस्था, कृषी विद्यापिठे आणि शासन यंत्रणा यांचे मूलभूत कार्य आहे; मात्र त्यात गंभीर त्रुटी राहिल्या आहेत.

सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी

सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी

राज्यशासनाने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत ‘क्रांतीकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर आणि विधानभवनासमोर आंदोलन छेडले.

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून शेतकर्‍यांनी ३१ जुलैपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

कर्नाटकात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये मंत्र्यांसमोर बाचाबाची !

कर्नाटकात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये मंत्र्यांसमोर बाचाबाची !

शेतकर्‍यांना हानी भरपाई देणे हे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांचा कर्तव्य असतांना त्याच्यावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का ?

बोगस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !

बोगस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !

जे शेतकरी खोटा पीक विमा काढतील, त्यांचे आधारकार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना पुढील ५ वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील ५५ गावांमधील १२ सहस्र कुटुंबाना शेतीचा मालकी अधिकार मिळणार !

चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील ५५ गावांमधील १२ सहस्र कुटुंबाना शेतीचा मालकी अधिकार मिळणार !

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील ‘हेरे सरंजाम इनामाती’ल भूमी प्रश्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून १२ सहस्र शेतकरी मालकी अधिकारापासून वंचित होते.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

प्रशांत महासागरातील पालटत्या हवामान स्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.