‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक

प्रशांत महासागरातील पालटत्या हवामान स्थितीमुळे यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’साठी सरकारकडून एकूण ३६ सहस्र ५८५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

 बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन

 बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्नाविषयी आणि गोरगरीब, कष्टकरी शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे फार मोठा संघर्ष केला.

महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !

महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !

मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, आयकर भरणार्‍या व्यक्ती, तसेच २५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

तिसरे जागतिक महायुद्ध

तिसरे जागतिक महायुद्ध

महायुद्धानंतर काही दिवसांनी जगभर आर्थिक आणीबाणीची स्थिती घोषित केली जाईल. पृथ्वीवरील सर्व संपत्ती भूकंप, पूर आणि पंचमहाभूते यांच्या विनाशकारी प्रलयात नष्ट होईल.

कांद्याची खरेदी व्यापार्‍यांऐवजी शेतकर्‍यांकडून करण्यासाठी केंद्रशासन सकारात्मक !

कांद्याची खरेदी व्यापार्‍यांऐवजी शेतकर्‍यांकडून करण्यासाठी केंद्रशासन सकारात्मक !

नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एन्.सी.सी.एफ्.) यांची कांदा खरेदीची मर्यादा २ लाख टनाऐवजी १० लाख टन करण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

भारतातील विकासाचा आरंभ कि विनाशाची मुहूर्तमेढ ?

भारतातील विकासाचा आरंभ कि विनाशाची मुहूर्तमेढ ?

‘गोरे (इंग्रजांचे) पाय या भूमीवर लागण्याआधी भारत हा जगातील एक मोठा व्यापारी देश होता. तो उद्योगप्रधान देश होता. केवळ शेतीप्रधान नव्हे. याविषयी इतिहासात असंख्य साक्षी आहेत.

आस्थापन बंद न झाल्यास होणार तीव्र आंदोलन

आस्थापन बंद न झाल्यास होणार तीव्र आंदोलन

खेड, ६ एप्रिल (वार्ता.) – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक आणि आस्थापनाच्या ‘पिफास’ उत्पादनाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला. या वेळी ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. कोकण पर्यावरण समितीच्या वतीने अशोक जाधव आणि राजू आंब्रे हे … Read more