Gau Mata Rashtra Mata : गोरक्षणासाठी चारही पीठांचे शंकराचार्य देहलीत एकत्र येणार
१९ वर्षांनी येणार एकत्र
सनातन परंपरेसाठी ऐतिहासिक क्षण
१९ वर्षांनी येणार एकत्र
सनातन परंपरेसाठी ऐतिहासिक क्षण
उत्तरप्रदेशात कुणाचे शासन आहे ?, हे भारतियांना आणि पाकिस्तान्यांनाही ठाऊक झाले आहे; मात्र तसे शासन देशातील अन्य राज्यांत का दिसून येत नाही ? असा प्रश्नही हिंदूंना पडला आहे !
शंकराचार्य पुढे म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या विकासासाठी सरकारवर पूर्णपणे अवलंबून रहाणे योग्य नाही. जर सनातन धर्म टिकला, तर मानवांचे कल्याण होईल, जगात शांती येईल, भारत पुन्हा जागतिक नेता होईल.
सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत भाविकांनी उत्स्फूर्तपणे ‘हम भारत भव्य बनायेंगे, हम हिन्दू राष्ट्र बनायेंगे’ असा हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.
यमराजाला मान्य होईल अशी राज्यघटना हवी. मनृस्मृतीची राज्यघटना परमेश्वरालाही मान्य आहे. वैदिक राज्यघटना अशी आहे की, जी यमराज आणि धर्मराज दोघांनाही मान्य आहे. राज्यघटना अशी हवी की, जी इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी मान्य असेल.
यावेळी हिंदूंनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंकराचार्यांचे स्वागत केले आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष केला.
मक्केत मक्केश्वर महादेव आहे. ‘गीता प्रेस’च्या शिवपुराण अंकात याविषयी तपशीलवार लिहिले आहे; परंतु मक्का आणि मदिना ही मुसलमानांची तीर्थक्षेत्र झाली आहेत. येथे हिंदूंना जाण्यास बंदी घातली आहे. त्यावरूनच आता मुसलमानांना महाकुंभाच्या ठिकाणी प्रवेश करण्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
धर्मांतर करणार्यांना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी !
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे घेतले आशीर्वाद !