‘जन्म आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे (क्षणाचे) अंतर असते’, हे अनुभवलेल्या साधिकेच्या मनावर बिंबलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या विळख्यातून मुक्त व्हायला आणि साधनेत प्रगती व्हायला साहाय्य होत आहे.

लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी शर्मा  यांच्याविषयी त्यांचे यजमान श्री. प्रमोद शर्मा  यांना जाणवलेली सूत्रे

‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.

साधकांची कला आध्यात्मिक स्तरावर सादर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !

सलग ३ दिवस पहाटे विशिष्ट वेळेमध्ये पडलेल्या स्वप्नांचा देवाच्या कृपेने साधकाला उलगडलेला अर्थ !

‘१ ते ३.६.२०२२ या ३ दिवसांत मला सकाळी विशिष्ट वेळेमध्ये स्वप्ने पडायची आणि झोपून उठल्यानंतर श्लोक म्हणत असतांना मला ती स्वप्ने आठवायची. तेव्हा देवाने मला त्या स्वप्नांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवला.

अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न आवडणे !

नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.

‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, या मानसिक आजारामुळे साधिकेला होणारे विविध त्रास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे न्‍यून होणे

माझ्या मनात भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.

‘व्यष्टी साधना चांगली केली, तरच समष्टी साधना चांगली होऊन शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते’, हे शिकवून तसे प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कार्य आणि साधना यांचा मेळ कसा बसवावा ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी शिकवलेले ज्ञान अमूल्य आहे.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व

मला दिसणारा किंवा मला जाणवलेला नकारात्मक विचार किंवा एखाद्याविषयीची प्रतिक्रिया एखादी असते’; पण त्याचे निर्मूलन वेळीच न केल्याने त्याची संख्या वाढते आणि तो माझा स्वभावदोष आणखी दृढ होतो.