परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रे काढणार्या विदेशी साधिकेला ‘तुम्हाला हिदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी इतके ज्ञान कसे आहे ?’, असा प्रश्न विचारल्यावर साधिकेचे झालेले चिंतन
‘वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांत कोणते देवतातत्त्व आहे ? त्यांत शक्ती, चैतन्य, भाव, आनंद आणि शांती यांतील कोणती स्पंदने किती प्रमाणात (टक्के) आहेत ? आणि त्यांचे प्रक्षेपण कसे होते ?’, यांचा अभ्यास करू लागले.