परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रे काढणार्‍या विदेशी साधिकेला ‘तुम्हाला हिदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी इतके ज्ञान कसे आहे ?’, असा प्रश्न विचारल्यावर साधिकेचे झालेले चिंतन

‘वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांत कोणते देवतातत्त्व आहे ? त्यांत शक्ती, चैतन्य, भाव, आनंद आणि शांती यांतील कोणती स्पंदने किती प्रमाणात (टक्के) आहेत ? आणि त्यांचे प्रक्षेपण कसे होते ?’, यांचा अभ्यास करू लागले.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

जिल्हासेवकांना महत्त्वाची सूचना – विद्यार्थ्यांचे ३०.४.२०२५ पर्यंतच आश्रमात सेवेसाठी रहाण्याचे नियोजन करावे.       

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !

आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच साधिकेला स्वयंसूचना सत्र करत असतांना लक्षात आलेले ‘चिकाटी’ या गुणाचे महत्व !

‘३.२.२०२४ या दिवशी मी स्वयंसूचना सत्र करत होते. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचारही येत होते…

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून प्रतिष्ठितांनी व्यक्त केली साहाय्याची भूमिका !

दीड घंट्यामध्ये ती व्यक्ती पूर्णपणे पालटून जाते. मनामध्ये पालट होऊन ती तुमचीच होऊन जाते.’ यातून ‘आश्रम पहाण्याचे महत्त्व किती आहे !’, असे मला शिकायला मिळाले.

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.

‘स्वयंसूचना सत्रांविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे वाक्य, म्हणजे त्यांचा संकल्प आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न केल्याने साधकाला केवळ ४ दिवसांत सत्रांची परिणामकारकता अनुभवता येणे

‘एकदा सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘आपण स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वभावदोषांच्या तीव्रतेनुसार आरंभी एक-दोन मास आणि नंतर पुढे १५ दिवस स्वयंसूचना देतो. त्यानंतर आपली साधना चांगली होऊ लागली की, ४ दिवस, २ दिवस आणि मग पुढे एकदाच स्वयंसूचना दिली, तरी तो स्वभावदोष न्यून होतो.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना चित्तशुद्धी करण्यासाठी स्वयंसूचना देण्याच्या सुलभ पद्धती शिकवणे आणि त्याची साधकाला आलेली अनुभूती

मी अनुमाने वर्षभरापूर्वी माझ्या मनातील अयोग्य विचार नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना दिल्या होत्या. नंतर एकदा माझ्या मनात पुन्हा पूर्वीप्रमाणेच अयोग्य विचार आले. त्याच क्षणी मला पूर्वी मी याविषयी दिलेल्या स्वयंसूचनांचे अकस्मात् स्मरण झाले आणि मनात अयोग्य विचार येण्याचे थांबले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेले गुणमोती !

‘कुणाविषयी निष्कर्ष काढून त्यांच्याविषयी अनुचित ग्रह करून घेऊ नये आणि प्रत्येक साधकातील गुण पहाण्याचा अन् त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा’, हे लक्षात येणे 

पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.