रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !

रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !

आपत्काळाच्या दृष्टीने काही साधकांना औषधे संग्रहित करून ठेवण्यात अडचण होती. त्या वेळी त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. मी भरपूर औषधे घेऊन ठेवली आहेत.’’

‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।

‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।

काळरात्रीला मागे सारून, क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ‘देवा, न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस, आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

पूर्वी मला छोटे छोटे निर्णय घेतांना पुष्कळ भीती वाटत असे, उदा. मुंबईत प्रवास करतांना स्थानिक रेल्वेमध्ये चढणे, न्यायालयात कायदेशीर युक्तीवाद (सबमिशन) करणे, एखादा अर्ज लिहितांना ‘तो बरोबर आहे ना ? त्यात काही चूक राहिली का ?’, असा विचार केल्याने मला ताण येत असे.

स्वतःच्या, तसेच साधकांच्या साधनेविषयी तत्त्वनिष्ठ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४३ वर्षे) !

स्वतःच्या, तसेच साधकांच्या साधनेविषयी तत्त्वनिष्ठ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४३ वर्षे) !

‘सौ. सुप्रिया माथूर या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणार्‍या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आपण करत असलेला प्रत्येक संपर्क हा एक भावप्रयोग असायला हवा. प्रत्येक क्षणी आपली भावजागृती व्हायला हवी. संपर्काची सेवा करतांना ‘आपल्या मनात किती प्रमाणात भाव जागृत होता ?’, याची नोंद ठेवावी.

‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !

‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !

जोपर्यंत साधक स्वतःची खरी सकारात्मक किंवा नकारात्मक मानसिक स्थिती स्वीकारत नाहीत, तोपर्यंत त्याला सुधारता येत नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘वैयक्तिक जीवन, व्यष्टी साधना, कौटुंबिक स्थिती, सेवा, साधक’ यांच्या संदर्भात मागील ६ मासांत झालेले प्रसंग’ आणि त्यावर योग्य दृष्टीकोन लिहीत असतांना ‘गुरुदेवांच्या कृपेने मन हलके आणि निर्मळ होत आहे’, असे जाणवणे

पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !

पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !

सहसाधकांच्या स्वभावदोषांकडे पाहून स्वतःवर परिणाम करून घेण्यापेक्षा ‘त्यांच्यामधील चांगले गुण अंगी बाणवून आपला आनंद कसा वाढेल’, यासाठी प्रयत्न करूया !

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !

‘गुरुदेवांनी कलियुगातील सर्वसाधारण मनुष्याला सहज आकलन होणारी, साधी अन् सोपी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया सांगून मानवजातीच्या कल्याणाचे मर्मच सांगितले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात.