साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
ती शक्ती माझ्याजवळ असलेल्या प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात मागे सरकली अन् दिसेनाशी झाली.
ती शक्ती माझ्याजवळ असलेल्या प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात मागे सरकली अन् दिसेनाशी झाली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी रुग्णांच्या समस्यांवरील मूळ उपाय शोधतांना ‘व्यक्तीचे जीवन स्थूल जगापुरते मर्यादित नसून त्यामागे अदृश्य असे सूक्ष्म जग आहे’, हे ओळखले.
आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो.
सद्गुरु हेच शिष्याचे सर्वस्व असते. स्वतःची सेवा करतांना इतरांना त्रास होत नाही ना ? किंवा त्यांच्या सेवेत अडथळा येत नाही ना ?, याची काळजी शिष्य घेतो. शिष्याच्या कोणत्याही कृतीमुळे इतरांच्या मनात त्याच्याविषयी, गुरूंविषयी किंवा अन्य कुठलेही विकल्प नसतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा देह साधनेमुळे सगुण तत्त्वाशी संबंधित न रहाता चैतन्याशी संबंधित झाला आहे. त्यामुळे त्यांचा देह (सगुण) आणि चैतन्य (निर्गुण) यांत भेद राहिलेला नाही.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात पुरुषोत्तम मासानिमित्त ६ आणि ७ जूनला पवमान अभिषेक अन् ब्राह्मण भोजन यांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वत:च्या पाल्यांना योग्य संस्कार आणि शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून देणार्या ३३ पालकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, शेला, श्रीफळ, हार आणि पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज हे श्री ज्ञानगिरी महाराज यांना गुरुस्थानी मानत. श्री ज्ञानगिरी महाराज यांनीच प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांना मिरज येथे वेळोवेळी आमंत्रित केले होते.
काका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयीचे प्रवचन भ्रमणभाषवर सतत ऐकत असत. एकदा काका मला म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे प्रवचन प्रतिदिन ऐकल्याने माझे शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित आहे.’’