सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.
‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’
एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे
४०० हून अधिक भक्त आणि साधक यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
आताही ‘प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या त्या ताटल्या माझ्याशी बोलत आहेत आणि मला बोलवत आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांच्यात प्रीती जाणवते. त्या मला आनंद देतात. त्या मला प.पू. गुरुदेवांची सतत आठवण करून देतात.
भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे…..
श्री. भालचंद्र सबाहित यांना प.पू. भक्तराज महाराज सतत समवेत असून ते रक्षण करत असल्याचे जाणवणे
प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र उलगडणारी सनातनची ग्रंथमालिका !