देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील एक अनमोल सद्गुरुरत्न सद्गुरु राजेंद्र शिंदे !
सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या लिखाणातून ‘सद्गुरु राजेंद्रदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत’, असे वाटते. सद्गुरु दादांचे प्रेमभावाने बोलणे, आपुलकीने विचारपूस करणे, त्यांच्या नेत्रांतून दिसून येणारी प्रीती पाहून साधक अगत्याने त्यांचे बोल आनंदाने ऐकत असतात.
प्रतिकूल परिस्थितीतही कौटुंबिक दायित्व चांगल्या प्रकारे निभावणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या देवद येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (वय ८८ वर्षे) !
आईंना व्यवस्थित रहायला फार आवडते. आई या वयातही नित्य नेमाने वेणी-फणी करतात. त्यांना आता वयोमानानुसार साडी नेसायला जमत नाही, तरीही त्या सणाच्या दिवशी आवर्जून साडी नेसतात.
सद्गुरु आणि संत यांच्या सहवासात साधना करण्याची संधी मिळत असल्याने साधिकेला स्वभावदोषांवर मात करण्यासाठी बळ मिळत असणे
एकदा मी सकाळी स्वयंपाकघरात सेवा करत असतांना २ – ३ प्रसंगांत मोठ्या आवाजात बोलले. तेव्हा माझी चिडचिड होत होती….
महान अवतारी तत्त्वाचे वर्णन मी कैचे करी ।
धर्म संस्थापनेच्या कार्या । अडथळे अनेक स्थूल अन् सूक्ष्म ।।
‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणून दुःखीकष्टी जीवन जगण्यापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रियेनुसार प्रयत्न करून आनंदी जीवन जगा !
साधकांचे कुटुंबीय, ‘सनातन प्रभात’चे वाचक, विविध संप्रदायांनुसार साधना करणारे साधक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सर्वसामान्य व्यक्ती या सर्वांनीच आपल्या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ‘ही प्रक्रिया का राबवायला हवी ?’, हे पुढील लेखातून लक्षात येईल.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीत आलेला कीटक आणि त्यांच्या पाठीवर बसलेले फुलपाखरू यांच्या संदर्भात त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीच्या खिडकीबाहेर चतुर (कीटक) येणे, चतुराने बराच वेळ खोलीत येण्याचा प्रयत्न करणे आणि सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांचा हात चतुर बसलेल्या ठिकाणी जाळीच्या आतील बाजूने ठेवल्यावर ‘चतुर ध्यानावस्थेत आहे’, हे लक्षात येणे.
आहे का हो या भूवरी अशी विभूती एकतरी ।
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘१४ विद्या आणि ६४ कला यांचे पुनरुज्जीवन’
भावपूर्ण साष्टांग नमस्कार सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ।
सद्गुरु दादांनी रात्रंदिवस घेतले कष्ट, वर्णू कसे । ध्यास आम्हा घडवण्याचा तयांचा, ते वर्णू कसे । नेण्या प्रत्येक साधकास पुढे, चिकाटी वर्णू कशी । करण्या साहाय्य साधकास, तळमळ वर्णू कशी ।
ऐसे कार्य करणार्या गुरूंची थोरवी काय वर्णावी ।
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘आदर्श राष्ट्र रचना कशी करावी ?’, याविषयी समाजास केवळ मार्गदर्शन करत नसून, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून प्रत्यक्ष कृती करवून घेत आहेत. त्यामुळे ते खर्या अर्थाने राष्ट्रगुरु आहेत.