अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न आवडणे !

नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.

‘व्यष्टी साधना चांगली केली, तरच समष्टी साधना चांगली होऊन शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते’, हे शिकवून तसे प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कार्य आणि साधना यांचा मेळ कसा बसवावा ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी शिकवलेले ज्ञान अमूल्य आहे.

शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नतीसाठी दिलेले कार्य हे माध्यम आणि साधकांची साधना होण्याकडे लक्ष देऊन त्यांना सर्वांगाने घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचा साधना आणि कार्य (सेवा) यांविषयी असलेला दृष्टीकोन अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रचाराचे कार्य करतांना अनिष्ट शक्तींच्या होणार्‍या आक्रमणांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले रक्षण !

‘माझा साधनेतील वेळ वाया जाऊन आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी असे नियोजन केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरभाषवर संभाषण करतांना विविध उदाहरणे आणि प्रसंग सांगून त्यातून शिकवणे               

आजच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येकच कृतीतून किंवा त्यांच्या सहज बोलण्यातूनही पुष्कळ शिकता येते. माझी झोळी फाटकी असल्याने मला ते पूर्ण शिकता आले नसले, तरीही जे काही थोडेफार शिकता आले….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगातून ‘अहंभावाने केलेली चांगली कृतीही देवाला आवडत नाही’, हे शिकवल्यामुळे अहं निर्मूलनाचे महत्त्व मनावर बिंबणे

‘अहंभावाचा पूर म्हणजे देवापासून दूर’, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. बर्‍याच वेळा साधकांचे सेवा (कार्य) करण्याकडे पुष्कळ लक्ष असते; मात्र ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपाचे उपाय करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच कर्ते-करविते आहेत’, याची जाणीव होऊन अहं न वाढणे

मी रामनाथी आश्रमात असतांना प.पू. डॉक्टरांनी मला निरोप पाठवून आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करण्यास सांगितले होते. त्या माध्यमातून ‘त्यांनी माझे अहं निर्मूलन कसे केले ?’, याविषयी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न करून घेतल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होणे

आजच्या लेखात ‘नोव्हेंबर २००३ पासून प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग घेण्याची मोहीम चालू केली. या सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा साधनेत जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी झालेला लाभ येथे दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर ठसवणे

आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी विविध प्रसंगातून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर कसे ठसवले’, याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे लक्षात आणून दिल्याचे महत्त्व अन् त्यामुळे साधिकेला झालेला लाभ !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.