Hamas Leaders Cutouts In Kerala : पलक्कड (केरळ) येथील मुसलमानांनी उरुसाच्या वेळी हमासच्या नेत्यांचे फलक झळकावले !

अशा मुसलमानांना पकडून त्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र केरळमध्ये जिहाद्यांचे समर्थक असणार्‍या कम्युनिस्टांचे सरकार असल्याने असे होणे शक्य नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !

Sheikh Hasina Warns : बांगलादेशातील युनूस यांचे ‘आतंकवाद्यांचे सरकार’ पाडू !

महंमस युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व अन्वेषण समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर आतंकवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळे सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत.

B’deshi Terrorists Training Camp In Jharkhand : झारखंडमध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने आयोजित राहुल सोलापूरकर यांचे व्‍याख्‍यान रहित !

‘माधवराव गाडगीळ मित्रपरिवारा’कडून वक्‍तव्‍याचा जाहीर निषेध

तीनदा ‘तलाक’ म्‍हणून दुसरा विवाह करू पहाणार्‍या धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

भारतात ‘तिहेरी तलाक’वर बंदी असतांना कायद्याचे उल्लंघन करू पहाणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाईच व्‍हायला हवी !

पू. भिडेगुरुजी यांच्‍याविषयी अपशब्‍द उच्‍चारणारे विकास लवांडे यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करा ! – तासगाव पोलीस ठाण्‍यात तक्रार

विलास लवांडे यांनी ‘गडकोट किल्ल्‍यावर पू. भिडेगुरुजी हे हिंदु आतंकवादी सिद्ध करण्याचे काम करतात’, असे समस्त हिंदु समाज आणि धारकरी यांच्या भावना दुखावणारे वक्तव्‍य केले आहे.

कोंढवा (पुणे) येथे लूटमार करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

अल्‍पसंख्‍यांक असणारे धर्मांध गुन्‍हेगारीमध्‍ये मात्र अव्‍वल आहेत !

पुणे येथे गोरक्षकावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण !

गोवंशहत्‍या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार गोहत्‍या, गोतस्‍करी आणि अवैध पशूवधगृहे यांना प्रतिबंध कधी करणार आहे ?

(म्‍हणे) ‘महाराजांच्‍या शेवटच्‍या यातना दाखवणे म्‍हणजे चित्रपटाची वेळ वाढवण्‍यासाठी केलेला प्रकार !’

मुसलमानांच्‍या सत्‍पुरुषांच्‍या संदर्भात असे मानहानीकारक वक्‍तव्‍य कुणी केले असते, तर तात्‍काळ त्‍याचे ‘सर तन से जुदा’ झाले असते ! अशा प्रकारचे विधान हे हिंदूंच्‍या भावनांना पायदळी तुडवण्‍यासारखेच आहे.

संतांचे अद्वितीय महत्त्व !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’