कण्हेर धरण क्षेत्रातील वेण्णा नदीवर बुडीत बंधारे बांधावेत !
कण्हेर धरणाच्या उभारणीमध्ये जावळी तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाली आहेत; मात्र कण्हेर धरणातील पाणी जावळीवासियांना अल्प आणि इतर जिल्ह्यांना अधिक मिळत आहे.
कण्हेर धरणाच्या उभारणीमध्ये जावळी तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाली आहेत; मात्र कण्हेर धरणातील पाणी जावळीवासियांना अल्प आणि इतर जिल्ह्यांना अधिक मिळत आहे.
राहुल गांधी यांचे पुणे न्यायालयात आवेदन
या घटनेतून नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे लक्षात येते ! यामागे वासनांध अन्य धर्मीय आहेत का ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
संसद भवन डायनामाईटने उडवून देण्याची धमकी दिल्याबद्दल मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील माजी आमदार किशोर समरिते यांना दोषी ठरवले आहे.
पथकाने ९२ लाख रुपयांचा मद्याचा साठा, भ्रमणभाष संच आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला टेंपो, असा एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसर्गजन्य नसलेल्या रोगांविषयीचे सखोल चाचणी अभियान २० फेब्रुवारीपासून प्रारंभ केले असून ते ३१ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे.
औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात करावी लागणे, हे दुर्दैवी !
ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले; मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहता अधिकार्यांनी येथील एका खासगी आस्थापनाच्या १५ एकर भूमीचीच मोजणी केली अन् ते माघारी फिरले.
कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांवर मोठा दबाव आणण्यात आला.