माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांचे पुणे येथील पत्रकार परिषदेत आवाहन !

शहर तसेच जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून अनेक हिंदु मुली-स्त्रिया या भावनिक फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत, असा दावा करत या स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी प्रविष्ट कराव्यात

उद्योजकांना त्रास देणार्‍यांना ‘मकोका’ लावा ! – मुख्यमंत्री

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा परिसर राज्याच्या उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येथे येत असूनही त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी उद्योगांकडून केल्या जातात.

मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्‍वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासक यांचे संघटन होणे आवश्यक ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आज ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद’

मारुति मंदिर, म्हापसा येथे आज ‘गोवा हिंदू युवा शक्ती’च्या वतीने सामुदायिक श्री हनुमान चालीसा पठण

समाजातील तणाव आणि समाजजीवन भयमुक्त होऊन प्रत्येकात आत्मविश्‍वास, एकाग्रता वाढावी; नकारात्मक शक्ती दूर व्हावी आणि आध्यात्मिक प्रगतीद्वारे नामपठणामुळे प्रत्येकाला मनःशांती प्राप्त व्हावी

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभमेळ्यात १४ दिवसांत सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला २५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी दिली भेट !

महाकुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या ग्रंथांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदु धर्माचे शिक्षण सोप्या, सुलभ आणि शास्त्रीय भाषेत देणारी सनातनची ग्रंथसंपदा जिज्ञासूंना आकर्षित करत आहे. ग्रंथप्रदर्शन चालू झाल्यापासून १० जानेवारी ते २ फेब्रुवारी …

‘इज्तिमा’तील मौलानांच्या भाषणाची चौकशी करण्यात यावी ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद

खारघर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि इज्तिमाची चौकशी करावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिले आहे.

‘आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग को-ऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्रा’च्या निमंत्रण पत्रिकेतून अर्धे जम्मू-काश्मीर गायब !

हा उघडउघड राष्ट्रद्रोहच आहे. असे करणार्‍यांवर राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई व्हायला हवी !

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’तील ५ लाख महिला अपात्र !

कारवाईच्या भीतीने पुणे येथील ७५ सहस्र अपात्र महिलांनी त्यांचे पैसे परत केले.

महाकुंभपर्वात स्नान करणार्‍या भाविकांची संख्या ४० कोटी पार !

महाकुंभपर्वात आतापर्यंत सहभागी भाविकांची संख्या ४० कोटींच्या वर गेली आहे. महाकुंभपर्वाच्या आधीपासूनच शासनाने ‘या महाकुंभपर्वास ४० कोटी भाविक येतील’, असे वारंवार सांगितले आणि ठामपणे सांगितले होते.

गंगापूर येथे प्रथमच ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवा’चे आयोजन

नाशिक या धर्मस्थळी आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, प्रदर्शनी आदींचे भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल !