मंचर येथील महिलेला भूसंपादित भूमीचा मोबदला न दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साहित्य जप्त !
पुणे नाशिक महामार्गावर बाह्यवळणासाठी १०० शेतकर्यांच्या भूमीचे संपादन अल्प मोबदला देऊन करण्यात आले.न्यायालयानी महामार्गाच्या कार्यालयात जप्ती वॉरंट बजावले.