‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील यांचे निधन !

नामांकित ‘केसरी टूर्स’चे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने १५ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना पर्यटन क्षेत्रातील ‘चालते बोलते विद्यापीठ’ म्हणून संबोधले जायचे.

(म्हणे) ‘गंगेच्या पाण्यातील पापे अंगाला चिकटतील; म्हणून मी पाण्यात डुबकी मारली नाही !’

हिंदु धर्मातील प्रथा-परंपरांविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना अशी विधाने करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान पाजळल्यासारखेच आहे ! देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात जनसागर कुंभक्षेत्री गंगेत स्नान करत असतांना हिंदु परंपरेवर गलिच्छ आरोप करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

जी.एस्.टी. गुप्तचर महासंचालनालयाकडून जी.एस्.टी. घोटाळा उघडकीस

आरोपींनी जी.एस्.टी. नोंदणीच्या कायदेशीर परिणामांची माहिती नसलेल्या आणि संशय येणार नाही अशा कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक माहितीचा अपवापर केला.

पुणे येथील राज्यशासन संरक्षित स्मारकांच्या कामांचा मंत्री शेलार यांच्याकडून आढावा

जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले मंत्री आशिष शेलार यांनी पुणे जिल्ह्यातील राज्यशासन संरक्षित स्मारकांच्या कामांची बैठक घेऊन आढावा घेतला. पुरातत्व विभागाच्या वतीने या परिसराचा विकास करण्यात येत आहे.

महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाला भेट !

श्रीकृष्ण कृपा धाम’चे महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांनी कुंभक्षेत्री असलेल्या सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शन कक्षाला सदिच्छा भेट दिली. महामंडलेश्वर गीता मनीषी स्वामी श्री ज्ञानानंद महाराज यांनी सर्व प्रदर्शन पाहिले.

पुणे येथे पीओपीच्या मूर्ती बनवणे किंवा विसर्जन करणे यांवर बंदी !

‘पीओपी’ने पाण्याचे प्रदूषण होत नाही, असा अहवाल ‘सृष्टी इको रिसर्च’ संस्थेने दिला आहे. ‘पीओपी’ नको असेल, तर प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमातीसारखे पर्याय मुबलक प्रमाणात प्रथम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

पक्ष मोठा करायचा असेल, तर कार्यकर्त्यांना बळ द्या !

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेत कुणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही, तर जो काम करेल, तो राजा बनेल, असा शिवसेना पक्ष आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सिद्धतेला आरंभ

नाशिक येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५०० हून अधिक आखाडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने येथे गोदावरीच्या घाटांचा विस्तार केला जाणार आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी ४५ उच्च स्तरीय अधिकार्‍यांच्या शिखर समितीसह बैठक पार पडली.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा !

हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो.