कुठे नेऊन ठेवली आहे ‘मराठी’ माझी ?

मराठी संस्‍कृती, मराठी भाषेतून व्‍यक्‍त होणारा भाव, मराठीची शालीनता, तिच्‍यातील नम्रता, ढब, सालंकृतपणा हे सर्व संस्‍कृत भाषेनंतर मराठी भाषेतच दिसून येते.

शाळेत मुसलमान मुली नसतांना इस्‍लामी सण साजरे करण्‍याचे शिक्षण देऊन काय करायचे ?

हुजूरपागा शाळेत श्रावणातील हळदी- कुंकु, दहीहंडी, गणेशोत्‍सव, गरबा, मकरसंक्रांत, वारी इत्‍यादी सण साजरे होतात का ? होत नसतील, तर का होत नाहीत ? व्‍हायला हवेत; कारण ती आपली संस्‍कृती आहे.

भारतीय संस्‍कृतीतील अन्‍य विषयांवर भाष्‍य आणि त्‍याचे पैलू !

कोणत्‍याही सत्‍प्रवृतीचा अपलाभ घेतला जाणे स्‍वाभाविक असते; म्‍हणून सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करणे, हे शास्‍त्रांनी पुष्‍कळ महत्त्वाचे मानले आहे.

मंगळुरू येथील पू.(श्रीमती) राधा प्रभु (वय ८७ वर्षे) यांच्‍या नामजपादी उपायांच्‍या सत्रामध्‍ये नामजपाला बसल्‍यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे

पू. राधा प्रभुआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्‍या खोलीत प्रवेश केल्‍यावर ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने होणार्‍या संशोधन कार्यात सहभागी झाल्‍यावर साधिकेला लाभत असलेला समाजातील व्‍यक्‍तींचा सकारात्‍मक प्रतिसाद !

मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्‍या कृपेने परिस्‍थितीमध्‍ये १०० टक्‍के पालट होतो’, याची मला अनुभूती घेता आली’, त्‍याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

कृपाळू श्रीहरि, करी मजवरी करुणा ।

भावजागृतीचा प्रयोग करतांना एका साधिकेला परात्पर गुरुदेवांप्रति आलेली अनुभूती काव्यरुपाने येथे देत आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवनातील कठीण प्रसंगांकडे साक्षीभावाने पहाता येण्‍यासाठी सांगितलेले प्रयत्न

‘जीवनातील कठीण प्रसंगातही स्‍थिर रहाण्‍यासाठी किंवा त्‍याकडे साक्षीभावाने पहाता येण्‍यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत’, हे मला शिकवल्‍याबद्दल प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

‘आश्रमातील पायर्‍या म्‍हणजे जणू वैकुंठातील सोन्‍याच्‍या पायर्‍या आहेत’, असे मला जाणवत होते. त्‍या पायर्‍या गुळगुळीत झाल्‍या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.

सनातन संस्‍थेकडे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्‍ध असल्‍याने ग्रंथनिर्मितीच्‍या सेवेसाठी अन्‍य पुस्‍तके वाचण्‍याची आवश्‍यकता नाही !

सनातन संस्‍थेकडे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्‍ध असल्‍याने ग्रंथनिर्मितीच्‍या सेवेसाठी अन्‍य पुस्‍तके वाचण्‍याची आवश्‍यकता नाही !

स्‍वभावदोष-निर्मूलनाच्‍या संदर्भातील दृष्‍टीकोन !

‘चित्तशुद्धीसाठी वर्षानुवर्षे तप, ध्‍यान, योग आदी करण्‍यापेक्षा सोपा आणि शीघ्र मार्ग म्‍हणजे, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी शिकवलेली ‘स्‍वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ आचरणात आणणे होय.