सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.

गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.

राजकीय पक्षांचे एककलमी धोरण !

‘राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम असतो, ‘जात्यंध आणि धर्मांध यांना खुश करून त्यांची मते मिळवणे !’

संपादकीय : मृत(?)भाषेतील संजीवनी ओळखणारे ‘पंडित’ !

सद्यःस्थितीत संस्कृत भाषेची स्थिती अतिशय विदारक आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला, तरी संस्कृतचा प्रसार-प्रसार खंडित झाला आहे.

गोव्याची भोगभूमी नाही, तर ‘देवभूमी’ अशी ओळख निर्माण करा !

पवित्र अशा गोमंतकीय देवभूमीचा भोगभूमी अशी प्रतिमा बनवण्याचा देशभर प्रयत्न होत आहे. तेथे केवळ समुद्रकिनारे आणि कॅसिनो आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो.

हिंदूंच्या संदर्भात घडणारे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष कायदे करा !

लव्ह जिहादमध्ये फसलेल्या मुलींना बाहेर देशात पाठवण्यात येते. तेव्हा त्याची मानवी तस्करी म्हणून नोंद केली जाते.

पर्यावरणाला अनुकूल सनातन धर्माची दृष्टी !

हिंदु ही संपूर्ण जगात केवळ एकच सभ्यता अशी आहे, जी १ सहस्र ४०० वर्षांपासून निरंतरपणे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करतांना कोट्यवधी हिंदूंनी हिंदु धर्म आणि पवित्र धरणीमाता यांच्यासाठी वर्षानुवर्षे बलीदान दिले आहे.

हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?

हिंदूंनी शत्रूबोध जाणून घेऊन कथित सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण यांसाठी लढणारे साम्यवादी मुखवटे जाणून घेणे आवश्यक !