पूर्णवादाचे सिद्धांत समाधान मिळवून देतात ! – अमोघ गीद

पूर्णवादाच्या सिद्धांताचा अवलंब केला, तर मानवाला मनासारखे जीवन जगता येते. जीवन समाधानी होते. पूर्णवाद सिद्धांत संस्कृत विद्यापिठासह विद्वानांनी मान्य केलेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात संघाचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने १२ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड आकुर्डी, रावेत, हिंजवडी, पुनावळे, वाकड, थेरगाव आदी २६ ठिकाणी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले.

मंचर लोंढेमळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला उत्साहात आरंभ !

मंचर (लोंढेमळा) येथे नुकताच महिलांसाठी नव्याने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वेळी स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या.

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची ही आहे मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना . . . छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’

महोत्सवातील शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नृत्यांगना पूर्वी भावे यांनी उत्कृष्ट भरतनाट्यम् नृत्य सादर करून मिरजकरांची मने जिंकली !

हे हिंदूंना लज्जास्पद !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या इमाम चौकी परिसरात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करत तलवारीने आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यासह त्यावर थुंकण्यातही आले.

कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी संचलन उत्साहात !

विजयादशमीच्या निमित्ताने झालेल्या या संचलनात संघाच्या गणवेशात मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात संघाचे विभाग संघचालक प्रतापअप्पा दड्डीकर आणि शहर संघचालक प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपादकीय : हिंदूंवरील हिरवे आक्रमण !

भाग्यनगर येथील नामपल्ली भागातील एका सोसायटीच्या नवरात्रोत्सव मंडपात स्थापन करण्यात आलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती खंडित करण्याचा प्रकार घडला.

नात्यांतील ‘नकोसे’पणा !

एक स्वार्थी स्त्री दुसर्‍या स्त्रीलाही स्वार्थी विचार करण्यास भाग पाडत आहे, हे यातून दिसून येते. हे कशाच्या बळावर होऊ शकते ? आज नात्यांची वेलवीण दिवसेंदिवस सैल होत चालली आहे.

भगवंताच्या नामस्मरणाचे महत्व !

नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत् म्हणजे भगवंत ! त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म ! इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, तर नाम हे साक्षात् भगवंताकडे पोचवते.