धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव शिकवणे आवश्यक !

‘हिंदूंच्या गेल्या काही पिढ्यांना धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी धर्माचे महत्त्व न्यून झाले आहे. यासाठी आता विद्यार्थीदशेतील मुलांना शालेय शिक्षणासमवेत धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभावही शिकवणे आवश्यक आहे.’

लव्ह जिहादला रोखण्याचा उपाय जाणा !

गरब्याचे आयोजन करणार्‍यांनी ‘गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का?’, याची निश्चिती करण्यासाठी मंडपात येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहिजे, अशी सूचना भाजपचे इंदूर (मध्यप्रदेश) जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी केली आहे.

सनातन संस्थेच्या तिन्ही अवतारी गुरूंच्या अवतारत्वाची स्थुलातून येत असलेली प्रचीती

महर्षि नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा उल्लेख ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत असणे

भारतीय संस्कृतीतील अन्य विषयांवर भाष्य आणि त्याचे पैलू !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राजकारण, प्रवास, भारतीय पाहुणचार आणि मांसाहार’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.   

एकसारखे व्यायाम प्रकार करणे टाळा !

विविध प्रकारचे व्यायाम केल्याने शरिरातील वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो आणि एकाच स्नायूवर सतत ताण न येता शरिराची शक्ती, लवचिकता, सहनशक्ती, हृदय फुप्फुसे यांची कार्यक्षमता हे सर्व घटक संतुलितपणे सुधारतात, तसेच विविधता आणल्यामुळे व्यायामाचा कंटाळा येत नाही

सर्वधर्मसमभावाचे कुसंस्कार !

शालेय पुस्तकात वरून लादलेला बेगडी सर्वधर्मसमभाव शाळेत आदेश बनून येतो, ही व्यावहारिक वस्तूस्थिती आहे. त्यामुळे हिंदु बालमनावर दिशाभूल करणारे संस्कार झाले आहेत, हे नाकारता येत नाही. कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र राजकीय रेट्यात, हिंदुत्वावरच घाला घालत आहे.

‘वाणी’, ‘विचार’ आणि ‘कृती’ यांमधून साधकांना घडवणार्‍या अन् ‘चालता-बोलता ग्रंथ’, हे संबोधन सार्थ ठरवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आम्हा सर्व साधकांना त्यांची वाणी, विचार आणि कृती यांमधून ‘प्रत्येक कृती आणि विचार यांमध्ये, तसेच प्रत्येक टप्प्याला ‘योग्य कसे असायला हवे ?’ हे अखंडपणे शिकवत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

संपादकीय : नक्षलवाद्यांचा अंत अंतिम टप्प्यात !

देशाची अखंडता, वैभव आणि सुरक्षा यांसाठी विविधांगी असलेल्या नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल !

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील (भाद्रपद मासातील) अमावास्येला हे नाव आहे. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही…