बुद्धीप्रामाण्यवादी अधोगतीला का जातात?

‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’ 

संपादकीय : ‘युद्ध आमुचे सुरू’ !

तिसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजत असतांना भारताने संभाव्य धोके ओळखून त्याला सामोरे जाण्याची सिद्धता केली पाहिजे !

शक्तीचा जागर !

आज अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव चालू होत आहे. देवीचे, म्हणजेच शक्तीतत्त्व जागृत करण्याचा हा उत्सव आहे. नवरात्रोत्सवात ९ दिवस देवीतत्त्व जागृत..

चांगले कर्म करण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी यांचा संयोग हवा !

‘कायेन मनसा बुद्ध्या’, (शरीर, मन आणि बुद्धी) योगी जो आहे तो या तिन्ही पातळ्यांवर कर्म करतो. अशा कर्मांचा उपयोग जर होत असेल, तर आत्मशुद्धीकरता होतो.

भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच !

आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयीही करावे. त्याच्याच नावाने जगावे, म्हणजे ‘माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून…