काणकोण येथील मंदिरांतील चोर्यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अशी मागणी का करावी लागते ?
अशी मागणी का करावी लागते ?
मस्कत, ओमान स्थित मूळ गोव्यातील माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
चावडी, काणकोण येथील शनिवारच्या बाजारात दसर्याच्या मुहुर्तावर श्री. अजित पै यांनी भाज्या, फळे, फुले यांचे दुकान चालू केले आहे. याद्वारे श्री. अजित पै यांनी एक नवीन पायंडा घालून दिला.
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’
गोव्याच्या किनारपट्टी भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने रात्रीच्या वेळी गस्त घालणार्या पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वन्दे मातरम्’ गीताला विरोध करणारे ‘सनातन प्रभात’च्या तत्कालीन कार्यालयावर आक्रमण करणारे माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली आहे.
आक्रमणाचा प्रतिकार करून आक्रमणकर्त्यांना जन्माची अद्दल घडवणे, हीच खरी अहिंसा होय, हे भारताच्या लक्षात येणे, हा चांगला पालट !
हिंदूंनी प्रभु श्रीरामांचा इतिहास विसरावा, यासाठी रचण्यात येत असलेले षड्यंत्र म्हणजेच एकीकडे रावणाचे उदात्तीकरण चालू आहे आणि दुसरीकडे ‘श्रीराम काल्पनिक आहेत’, असे म्हणत त्याचे अस्तित्व नाकारले जात आहे.