साधना ही मानवासाठी अनन्यसाधारण !
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’
आश्विन कृष्ण षष्ठी (२२.१०.२०२४) या दिवशी जळगाव येथील कु. आनंदी अमोल शिंदे हिचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल राणीपूर गावात असलेल्या शिवमंदिराच्या छताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न इस्लामी कट्टरतावाद्यांनी केला. शेजारी असणार्या मशिदीतील नमाजपठणाच्या वेळी अडथळा निर्माण होईल, असे कारण त्यांनी दिले.
आतंकवाद कसा संपवायचा ? विजिगीषू वृत्ती सतत जागृत कशी ठेवायची ? हे भारताने इस्रायलकडून शिकणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या पुणे दौर्यावर आल्या असता त्यांना तेथील खड्ड्यांमुळे त्रास झाला. खड्डे असलेले रस्ते दुरुस्त करण्याची लेखी मागणी त्यांना पुणे पोलिसांकडे करावी लागली. पुण्यासारख्या शहरात देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान ….
मनुष्य अगदी एकटा किंवा एकांतात असला, तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्याभोवती गोळा करतो. विशेषत: विद्वान लोकांना कल्पना अधिक असतात. तेव्हा कल्पना करायचीच, तर ती भगवंताविषयी करूया.
कॅनडा-भारत संघर्षाला जागतिक दृष्टीकोनातून पहा. बांगलादेश-मणीपूर यांच्यानंतर आता भारत-कॅनडा पुन्हा एकदा अमेरिका, ब्रिटन हे देश चर्चेत ! ‘डीप स्टेट’पुरस्कृत भारताला अस्थिर करण्याचा एक जागतिक कट ?
‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांची जयंती १९ ऑक्टोबर या दिवशी विश्वभर पसरलेल्या ‘अखिल स्वाध्याय परिवारा’च्या वतीने ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली.
‘ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर तेथील स्वच्छता कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केले. हे वृत्त उघडकीस आले आणि यानंतर ‘सत्तेचे दलाल’ असणार्या पक्षांनी केवळ विरोधासाठी म्हणून ‘रेल्वे रोको’ आंदोलन करून …..