निवडणुकीसाठी उभ्या रहाणार्‍या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’

वक्फ बोर्ड कायदा रहितच करा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्या शिवमंदिराची ‘वक्फ बोर्डाची मालमत्ता’ म्हणून कागदावर नोंद करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात पोचले आहे.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कर्नाटकच्या कळसा प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८० वी बैठक ९ ऑक्टोबर या दिवशी झाली. या बैठकीत कर्नाटक सरकारचा काळी आणि सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रांमधील १०.७ हेक्टर भूमी कळसा धरण प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

संपादकीय : निर्णायक ‘बीबीसी ट्रायल’ !

‘बीबीसी’च्या विरोधातील लढा ही काळाची आवश्यकता असून त्यात सहभागी होणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच !

सारे काही पैशांसाठी…?

सध्या ‘पैसा’ हा जीवनाचा मूलाधार झाला आहे. त्यामुळे ‘मुलांनी अधिक कमाई करणे, सुखनैव जीवन जगणे, म्हणजे जीवनाची सार्थकता’, असे समीकरण झाले आहे.

समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे !

साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्याचे कल्याण झाल्याखेरीज रहाणार नाही.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.