यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा !
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’
सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी अशा सुधारणा करण्याच्या पलीकडे गेलेल्या विद्यािपठांचे काय ?, हा प्रश्न उतरतोच ! याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना टाळे ठोकणे. यातच देशहित आहे.
एकीकडे व्यसनमुक्ती मोहीम राबवणे, तर दुसरीकडे महसुलासाठी पानमसाला, मद्य आदींवर बंदी न घालणे, हा सरकारी यंत्रणांचा दुटप्पीपणाच !
आज आईच्या ‘करिअर’साठी मुलांचे निरागस बालपण तिच्या प्रेमाला पारखे होत आहे. काही बाळांना त्यांचे हक्काचे दूधही मिळत नाही. अशा एक ना अनेक ‘आई’पणाच्या तर्हा सध्या समाजात निर्माण झाल्या आहेत.
‘वर्ष १९९३ च्या मुंबई दंगलीनंतर जिहादी आतंकवाद्यांनी संपूर्ण भारतात जवळपास २० वर्षे धुमाकूळ घातला. त्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात बाँबस्फोट आणि दंगली झाल्या. त्यात शेकडो हिंदूंच्या हत्या झाल्या
गुरु नानकापूर्वी कुणीही शीख नव्हता, तरीही खलिस्तानवाद का ? प्रेषित महंमद यांच्या आधी एकही मुसलमान नव्हता, तरीही जिहाद का ?
मनुष्य गाढ झोपेतून उठला की, आनंदी, उत्साही असतो. त्याचा सर्व दिवस चांगला जातो. गाढ झोप लागली नसेल, तर माणूस त्रासिक, चिडचिडा असा रहातो.
लव्ह जिहादच्या विरोधात उत्तराखंडमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतभरात व्हायला हवे !
‘इतरांच्या आयुष्यात क्लेश असतांना स्वतः उपासनेच्या बळावर मुक्तीची इच्छा करणे, हा विचार स्वार्थीच नाही का ? ती खर्या अर्थाने मुक्ती ठरेल का ?’, असा खडा सवाल अंदमानात सावरकर करत आहेत.