परप्रांतातील मासेमारी नौकांची घुसखोरी थांबवण्यासाठी ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर करा ! – रविकिरण तोरसकर, जिल्हा संयोजक, भाजप मच्छिमार सेल

महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये परराज्यातील अतीजलद मासेमारी नौकांचे (हायस्पीड ट्रॉलर्सचे) अतिक्रमण वाढत आहे. यामुळे स्थानिक मासेमारांची हानी होत आहे, तसेच मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांवर आक्रमण केले जात आहे.

कृती दलाच्या मते कला अकादमीच्या नूतनीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची !

कला अकादमी कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ‘या कामांना प्राथमिक उत्तीर्णता पूर्ण करण्याएवढेही गुण कृती दलाकडून मिळू शकत नाहीत मी समाधानी नाही.

असे झाल्यास आश्चर्य वाटू नये !

‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’

४ मंदिरांतील चोर्‍यांचा छडा लागला : १२ लाख ८५ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात

फोंडा येथील चोरीच्या घटनांचे अन्वेषण करतांना पोलिसांना राज्यातील ४ मंदिरांतील चोर्‍यांचा छडा लागला आहे. या संदर्भातील माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोले तपासनाक्यावर कह्यात घेतलेले ४०० किलो मांस म्हशींचे नसून बैलांचे असल्याचा संशय

२० ऑक्टोबर या दिवशी मोले येथील तपासनाक्यावर ४०० किलो गोमांस कह्यात घेतले गेल्याने गोमांसाची होणारी आंतरराज्य तस्करी उघड झाली होती. हे मांस म्हशीऐवजी बैलांचे होते, असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

संपादकीय : थोडीशी नरमाई, तरीही !

चीनच्या नरमाईची भुरळ न पडता भारतियांनी त्यांचा चिनी वस्तूंवरील आर्थिक बहिष्कार चालूच ठेवला पाहिजे !

सत्ययुग आणा ! 

लोक म्हणतात, ‘कलीयुग आले आहे’; परंतु ते आणले कुणी ? स्त्रीने लाजलज्जा सोडली. तिने पातिव्रत्याला तिलांजली दिली. पुरुष संस्कार विसरले. नात्यागोत्याचा विचार दूर पळाला. आई-वडील, भाऊ-बहीण यांना दूर करून पुरुष पत्नीचा दास झाला.

कोणत्याही परिस्थितीत मार्ग दाखवण्यासाठी नामच महत्त्वाचे !

वासना पालटायला वासनेइतकाच तोडीस तोड इलाज (उपाय) पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम ! चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल, तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरता सर्वांनी…

कर्मफलावर तुझा अधिकार नको !

गीतेमध्ये भगवंताने ‘मा फलेषु कदाचन’ असे म्हटले असून ‘न फलेषु कदाचन’, असे म्हटले नाही. ‘न’ आणि ‘मा’ मध्ये थोडा भेद आहे. ‘न’ म्हणजे नाही आणि ‘मा’ म्हणजे नको. ‘कर्मफलावर तुझा अधिकार नाही’,..

आईपण आणि आरोग्य

‘डॉक्टर आयुष्यात कधी गुडघे दुखले नाहीत हो माझे. बाळ आता जेमतेम ३ महिन्यांचे होत आहे, तरी गुडघे ताठ करतांना हाताने आधार देऊन सरळ करायला लागतात’, हे चाळीशीला आलेली नव्यानेच आई झालेली रुग्ण बोलत होती.