अध्यात्मविहीन विज्ञानाचे शून्य मूल्य !
‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’
‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ पक्षाच्या अनिवासी भारतीय शाखेने ‘एक्स’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला आहे. यावरून द्रमुकवर टीका केली जात आहे.
प्रत्येकाला त्याची आवश्यकता भागेल, एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान मानावे. एखाद्याकडे धनदौलत आणि गाड्या बंगले सर्व काही आहे;
उपनिषदांनी यासाठीच ‘अनेक प्रपंच उपयोगी गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्या योग्य आकलनासाठी आणि उपदेशासाठी स्वाध्याय-प्रवचनांचा अवलंब करावा’, असे कटाक्षाने सांगितले आहे.
सांध्यांची हालचाल सुधरवणार्या ‘स्ट्रेचिंग’, योगासने, उदा. पश्चिमोत्तानासन, अधोमुखश्वानासन, गोमुखासन इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा.
समाज सुशिक्षित झाला; पण शिक्षित झाला, असे नाही. समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत समाजाला देव, देश आणि धर्म कळणार नाही, तोपर्यंत हे चित्र पालटणार नाही.
‘१५.१२.२०२४ ते ५.३.२०२५’ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्वामध्ये धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे…
‘ईश्वरप्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये नुसता भाव नव्हे, तर शुद्ध भाव (भक्ती) निर्माण होणे आवश्यक असते. अंतःकरण शुद्ध झाल्याविना भावाचे रूपांतर शुद्ध भावात होऊ शकत नाही…