अध्यात्मविहीन ‍विज्ञानाचे शून्य मूल्य !

‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत दिवाळी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अशा देशविरोधी पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

तमिळनाडूतील सत्ताधारी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ पक्षाच्या अनिवासी भारतीय शाखेने ‘एक्स’वर केलेल्या ‘पोस्ट’मध्ये भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला आहे. यावरून द्रमुकवर टीका केली जात आहे.

ज्ञान, अज्ञान आणि समाधान !

प्रत्येकाला त्याची आवश्यकता भागेल, एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान मानावे. एखाद्याकडे धनदौलत आणि गाड्या बंगले सर्व काही आहे;

स्वाध्याय हेच ब्राह्मणाच्या ठिकाणचे देवत्व !

उपनिषदांनी यासाठीच ‘अनेक प्रपंच उपयोगी गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्या योग्य आकलनासाठी आणि उपदेशासाठी स्वाध्याय-प्रवचनांचा अवलंब करावा’, असे कटाक्षाने सांगितले आहे.

स्नायूंचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावे ?

सांध्यांची हालचाल सुधरवणार्‍या ‘स्ट्रेचिंग’, योगासने, उदा. पश्चिमोत्तानासन, अधोमुखश्वानासन, गोमुखासन इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा. 

समाजाचे आजचे चित्र पालटण्यासाठी देव, देश आणि धर्म कळणे महत्त्वाचे !

समाज सुशिक्षित झाला; पण शिक्षित झाला, असे नाही. समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत समाजाला देव, देश आणि धर्म कळणार नाही, तोपर्यंत हे चित्र पालटणार नाही.

प्रयागराज येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

‘१५.१२.२०२४ ते ५.३.२०२५’ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्वामध्ये धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे…

भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘ईश्वरप्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये नुसता भाव नव्हे, तर शुद्ध भाव (भक्ती) निर्माण होणे आवश्यक असते. अंतःकरण शुद्ध झाल्याविना भावाचे रूपांतर शुद्ध भावात होऊ शकत नाही…