असे नेते देशाचे भले करतील ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’

हिंदु महिलांनी याकडे लक्ष द्यावे !

२० ऑक्टोबर या दिवशी करवा चौथ सण असून त्यानिमित्त मुसलमान तरुणांनी हिंदु महिलांच्या हातांवर मेंदी काढू नये. तसे करतांना मुसलमान दिसले, तर त्यांना चोपण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.

संपादकीय : विनाशकारी संघर्ष : वास्तव आणि भवितव्य !

आण्विक शस्त्रास्त्रांच्या हव्यासापोटी विश्वातील अनेक राष्ट्रे विनाशाच्या खाईत लोटली जात आहेत, हे वास्तव जाणा !

नाती जपायला हवीत !

बेमेतरा (छत्तीसगड) येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नीलिमा सिंह यांनी न्यायालयाच्या भिंतींवर सप्तपदीच्या ७ वचनांची प्रतिमा लावलेली आहे. घटस्फोट घेण्यासाठी येणार्‍या दांपत्यांना नीलिमा या ७ वचनांची जाणीव करून देतात.

‘जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते’, हे कळल्यास समाधान मिळेल !

अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले, ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला; पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले.

कोणत्याही कर्माच्या मागची भूमिका महत्त्वाची !

तुमचे कर्म महत्त्वाचे नाही, त्या कर्माच्या पाठीमागची भूमिका महत्त्वाची आहे. ती निरहंकारी आहे कि नाही ? ती अनासक्तीची आहे कि नाही ?

रात्रीच्या वेळी होणार्‍या दुचाकी स्पर्धांवर कारवाई कधी ?

मुंबई–गोवा महामार्गावर पणजीकडे जाण्याच्या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांची स्पर्धा होत असल्याचे लक्षात आले. म्हापसा येथील बस्तोडा पूल ते ग्रीन पार्क पूल या मार्गावर नुकतीच रात्री १२.३० ते १ या कालावधीत १० ते १५ युवकांचा एक गट आपापल्या…

हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ‘कार्डिओ’ व्यायाम करणे आवश्यक आहे !

‘शरिरातील पेशींना प्राणवायू (ऑक्सिजन) आणि पोषक द्रव्ये यांचा पुरवठा करण्यासाठी रक्ताभिसरण अन् श्वसनप्रणाली, म्हणजे हृदय, फुप्फुसे आणि रक्तवाहिन्या यांची कार्यक्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकेमध्ये पैसा मिळतो; परंतु भारतासारखे समृद्ध जीवन नाही ! – क्रिस्टेन फिचर, अमेरिका

जे लोक भारताला मागास समजतात आणि अमेरिकेसह अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांना प्रगत समजतात, त्यांना क्रिस्टेन फिशर अन् अन्य विदेशी नागरिक यांनी भारताविषयी दिलेले अभिप्राय म्हणजे एक चपराकच आहे !