संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न !

ठिकठिकाणी जिहाद्यांनी विविध जिहाद चालू ठेवून एवढा उच्छाद मांडला आहे की, हिंदूंना जगणे कठीण झाले आहे. वक्फ बोर्डाने तर हिंदूंना पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

संपादकीय : रशियाची परमाणू बाँबची चेतावणी !

रशिया ब्रिटनवर ‘हायपरसॉनिक’ क्षेत्रपणास्त्र डागू शकतो आणि त्याच्या मनात आले, तर तो त्याला अणूबाँबही जोडू शकतो, असे युद्धतज्ञांना वाटते. जर्मनीने म्हटले आहे की, युक्रेनने रशियाच्या आधिक आतपर्यंत जाता कामा नये.

संस्कृती नष्ट करण्याचा ‘अजेंडा’ !

‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली ‘बिग बॉस’मधून अत्यंत विकृती आणि अश्लीलता पसरवली जात आहे. यात कलाकारांना अतिशय बीभत्स अन् किळसवाणी कृत्ये करतांना दाखवले जाते.

काय भारताला मरण प्राप्त होईल ?

असे झाल्यास जगातून समस्त आध्यात्मिकता नाहीशी होईल, सारी नैतिकता पूर्णतः नष्ट होईल, धर्माविषयीची सारी मधुर सहानुभूती संपूर्ण लोप पावेल आणि सर्व प्रकारचा उच्च आदर्शवाद अस्तंगत होऊन जाईल

मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !

‘घर कितीही स्वच्छ असले, तरी त्याची नियमित झाडलोट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.

पोटाच्या तक्रारी, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे पथ्यकर पदार्थ !

थोडीशी सबुरी आणि जीभेवर ताबा, विशेषकरून पचन तक्रारी कायमसाठी दूर करायला पुष्कळ आवश्यक आहे. त्यातही थोडी कल्पकता वापरून आपापल्या लक्षणांप्रमाणे, तसेच जुने दुखणे असता वैद्यकीय सल्ल्याने वरील पदार्थांचा विचार करता येईल हे महत्त्वाचे ! (५.९.२०२४)

स्वतःची स‍वय, स्थिती आणि वेळ यांनुसार व्यायाम करण्याचे नियोजन करा !

एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो;

पुराणकाळातील संदर्भांमागील सत्य-असत्य !

महाभारतानंतर चंद्रगुप्त मौर्य यांच्यापर्यंत मधल्या काळात आधुनिक इतिहासकार कोणताही इतिहास सांगत नाही. याच कालखंडात क्षत्रिय विरांनी भारताबाहेर जाऊन अनेक प्रदेश जिंकले. ही गोष्ट आम्हालाही (?) ठाऊक नाही. अनेक भारतीय शास्त्रे आणि विद्या तेव्हाच ग्रीक-रोम इत्यादी देशांत गेल्या.

महाभारत युद्धातील विविध व्यूहरचना !

प्राचीन काळी युद्ध लढण्यासाठी पक्ष किंवा विरोधी पक्ष विविध व्यूहरचना रचत असत. आपण महाभारतात केवळ चक्रव्यूहाविषयीच ऐकले असेल; परंतु या युद्धात अनेक प्रकारच्या व्यूहरचना केल्याचा उल्लेख आढळतो. अशा १० मुख्य रचनांविषयी माहिती पाहूया.

पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्यभाग (अन्न) पोचण्याची पद्धत

‘श्राद्धात पितर खरेच जेवतात का ?’, हा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा श्राद्धान्न जेवतो, तेव्हा ते कितीही अल्प जेवले, तरी शरिराला एक प्रकारची सुस्ती आणि जडपणा अनुभवता येतो; परंतु एखाद्या यज्ञाच्या वेळी किंवा मंदिरात कितीही पोटभरून प्रसाद ग्रहण केला, तरी तसे जाणवत नाही.