बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी ही शोकांतिका !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) वावरतात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) वावरतात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’
जयपूर (राजस्थान) येथील रजनी विहार शिवमंदिरात १७ ऑक्टोबरच्या रात्री रा.स्व. संघाच्या शरद पौर्णिमा उत्सवाच्या वेळी मंदिराच्या शेजारी रहाणारा नसीब चौधरी त्याच्या मुलांसह मंदिरात पोचला आणि त्याने संघ स्वयंसेवकांवर चाकूने आक्रमण केले. यात १० जण घायाळ झाले.
न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीसह न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून ‘न्याया’ची (धर्माची) स्थापना केली पाहिजे !
आमच्या लहानपणी एक म्हण सातत्याने ऐकायला मिळायची, ‘विश्वास बुडाला पानिपतच्या लढाईत !’ त्या वेळी त्याचा अर्थ उमजत नसे; आता जसे मोठे होत गेलो, तसतसे लक्षात येऊ लागले की, ‘विश्वास’ ही संज्ञा समाजमनासाठी फार महत्त्वाचे अंग आहे. व्यवहार असो किंवा अध्यात्म सर्व जग विश्वासावर चालते.
‘इस्लामी धर्मगुरु आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी डॉ. झाकीर नाईक पाकिस्तानात गेला आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी रांग लावली…
‘मुंबईला सतत धावत्या ठेवणार्या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्या पाट्या असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे…
प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शासन आदेशांमध्ये मराठी शब्द आणि व्याकरण यांच्या असंख्य चुका आढळतात. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असतांना प्रशासनाच्या कामकाजातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यास मात्र पुष्कळच वाव आहे.’…