भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते.

हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू ! – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावणी

‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.

हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून ते चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा !

मराठी शाळांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था यांना, तसेच महाविद्यालये यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.

धर्मनिरपेक्ष भारतातील तमिळनाडूत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती पंथाचा प्रसार !

चांगले गुण मिळवण्यासाठी येशूची पूजा करण्याची विद्यार्थ्यांना केली जात आहे सक्ती !

हिंदुत्वाची मशाल प्रत्येक हिंदूच्या मनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करू ! – धर्मप्रेमींचा निश्‍चय

ही कार्यशाळा म्हणजे हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड असून या अग्नीकुंडातून आमच्या मनात प्रज्वलित झालेल्या हिंदुत्वाच्या मशालीने आम्ही पुढील काळात आपापल्या भागातील हिंदूंच्या मनात हिंदुत्वाच्या मशाली प्रज्वलीत करू.

बायबल शिकण्याची सक्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा कट ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु पालकांनो, ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांचे खरे स्वरूप जाणून बायबल शिकवण्यास विरोध करा !

संभाजीनगर येथे अजान चालू असतांना ध्वनीक्षेपकावर गाणे लावल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

मशिदीच्या समोर ध्वनीक्षेपकावरून गाणे लावल्यानंतर पोलीस तत्परतेने लगेच इतरांवर गुन्हे नोंद करतात; मात्र सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होत असतांना मशिदींवरील भोंगे तत्परतेने काढत नाहीत !

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !

पुण्यात क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार करणाऱ्या ६ धर्मांधांना १२ वर्षांनंतर १० वर्षांची सक्तमजुरी !

क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणाऱ्या धर्मांधांची खुनशी मानसिकता समाजाला घातक आहे. अशांवर जलदगतीने खटला चालवून त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना १२ वर्षांनी शिक्षा होणे हा अन्याय नव्हे का ?