शूरा मी वंदिले !

राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.

सक्षम आणि स्वाभिमानपूरक मराठी साहित्य संमेलन !

भारतातच नाही, तर जगातील इतर कुठल्याही भाषेचे साहित्य संमेलन गेली ९८ वर्षे भरलेले नसेल, असे मला वाटते. त्यामुळे २ वर्षांनी शंभरी गाठणारे मराठी साहित्य संमेलन हा एक जागतिक विक्रमच ठरेल !

कथित पुरोगामित्वाच्या ओझ्याखाली दबलेले आणि ‘मराठी’ सोडून भरकटलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा खालावत आहे. यंदा देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडलेल्या संमेलनाचा दर्जा किती खालावू शकतो ?, याचे टोक गाठले…

संपादकीय : मराठीजनांचा आवाज !

देहली येथे पार पडलेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी काही महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यांपैकी २ ठराव मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या संदर्भातील आहेत.

गोव्यात मराठी भाषेवर होणारा अन्याय दूर करा !

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा २४ फेब्रुवारी या दिवशी समारोप झाला. या वेळी गोव्यात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत राज्यशासनाने कोकणी भाषा अनिवार्य केली असून मराठी भाषेला डावलले आहे.

मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा संगम ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहलीत ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन

मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने काय केले पाहिजे ?

२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्याचे मूळ मराठी भाषा आहे. भाषा टिकली, तर साहित्य टिकणार आहे.

साहित्‍य संमेलनाने राजकारण्‍यांच्‍या जोखडातून मुक्‍त होऊन मराठीजनांसाठी कृतीशील व्‍हावे !

मराठीजन आणि चोखंदळ साहित्यिक ज्‍याची वर्षभर आतुरतेने वाट पहातो, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्‍र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देहली येथे होत आहे.

मराठी भाषेसाठी अपरांतभूमीचे (परशुरामभूमी, म्‍हणजेच कोकणचे) योगदान !

मराठी भाषा समृद्ध होण्‍यात मोठा वाटा आहे, तो प्रादेशिक बोलीभाषांचा ! महाराष्‍ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्‍पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे.

अभिजात मराठी भाषेची साहित्‍य चळवळ पुढे नेतांना…

आज भलेही आपल्‍या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्‍यसंपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्‍याप वाढेल, प्रसार वाढेल; पण ज्‍या काळात गाव गावातल्‍या मातीवर प्रेम करत होता