शूरा मी वंदिले !
राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.
राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.
भारतातच नाही, तर जगातील इतर कुठल्याही भाषेचे साहित्य संमेलन गेली ९८ वर्षे भरलेले नसेल, असे मला वाटते. त्यामुळे २ वर्षांनी शंभरी गाठणारे मराठी साहित्य संमेलन हा एक जागतिक विक्रमच ठरेल !
गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा खालावत आहे. यंदा देहली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पार पडलेल्या संमेलनाचा दर्जा किती खालावू शकतो ?, याचे टोक गाठले…
देहली येथे पार पडलेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी काही महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यांपैकी २ ठराव मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाच्या संदर्भातील आहेत.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा २४ फेब्रुवारी या दिवशी समारोप झाला. या वेळी गोव्यात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत राज्यशासनाने कोकणी भाषा अनिवार्य केली असून मराठी भाषेला डावलले आहे.
देहलीत ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन
२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्याचे मूळ मराठी भाषा आहे. भाषा टिकली, तर साहित्य टिकणार आहे.
मराठीजन आणि चोखंदळ साहित्यिक ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पहातो, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देहली येथे होत आहे.
मराठी भाषा समृद्ध होण्यात मोठा वाटा आहे, तो प्रादेशिक बोलीभाषांचा ! महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे.
आज भलेही आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्यसंपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल; पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता