पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
बोरी येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनात ठराव
बोरी येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनात ठराव
बोरी येथे ३० वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन
१०० वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.
साहित्य मानवी व्यक्तीमत्त्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. साहित्य मनाची तरलता जिवंत ठेवते. त्यामुळे श्री चक्रधरस्वामी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा वारसा असणार्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड चालू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कृषी विद्यापिठे हे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकर्यांना संकटाच्या काळात साहाय्य होईल. कृषी विद्यापिठांमध्ये अनुमाने २५ सहस्र एकर जागा पडीक आहेत, त्यांचा संशोधनासाठी वापर व्हायला हवा.
परदेशातील मराठी मुलांना ‘ऑनलाईन’ मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून चालू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हे केवळ साहित्यिकांचे मेळावे नसून ते शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर परिणाम करणारे मोठे आयोजन ठरते.
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा केवळ साहित्यिकांचा मेळावा नसून तो शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर परिणाम करणारे मोठे आयोजन ठरते. ‘साहित्याच्या नावाखाली … प्रकाश टाकतो कि त्यावर पडदा टाकतो ?’
‘गावे हरवत चालली आहेत, डोंगर पोखरले जात आहेत. जे हरवत चाललो आहोत, ते आपल्याला परत मिळणार नाही. माणसांचे, निसर्गाचे अधिवास वाचवायला हवेत. निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्हास होत आहे.