पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !

पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !

बोरी येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनात ठराव

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री

बोरी येथे ३० वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन

१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार !

१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार !

१०० वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.

मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

साहित्य मानवी व्यक्तीमत्त्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. साहित्य मनाची तरलता जिवंत ठेवते. त्यामुळे श्री चक्रधरस्वामी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा वारसा असणार्‍या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड चालू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 साहित्यिकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे ! – पालकमंत्री उदय सामंत

 साहित्यिकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे ! – पालकमंत्री उदय सामंत

कृषी विद्यापिठे हे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकर्‍यांना संकटाच्या काळात साहाय्य होईल. कृषी विद्यापिठांमध्ये अनुमाने २५ सहस्र एकर जागा पडीक आहेत, त्यांचा संशोधनासाठी वापर व्हायला हवा.  

अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य अन्य भाषांत होणार ! – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य अन्य भाषांत होणार ! – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

परदेशातील मराठी मुलांना ‘ऑनलाईन’ मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून चालू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या फलिताचा विचार कधी करणार ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या फलिताचा विचार कधी करणार ?

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हे केवळ साहित्यिकांचे मेळावे नसून ते शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर परिणाम करणारे मोठे आयोजन ठरते.

कोट्यवधींचा व्यय आणि ठरावांची पुनरावृत्ती : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वास्तव !

कोट्यवधींचा व्यय आणि ठरावांची पुनरावृत्ती : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वास्तव !

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा केवळ साहित्यिकांचा मेळावा नसून तो शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर परिणाम करणारे मोठे आयोजन ठरते. ‘साहित्याच्या नावाखाली … प्रकाश टाकतो कि त्यावर पडदा टाकतो ?’

निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्‍हास होत आहे !

निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्‍हास होत आहे !

‘गावे हरवत चालली आहेत, डोंगर पोखरले जात आहेत. जे हरवत चाललो आहोत, ते आपल्याला परत मिळणार नाही. माणसांचे, निसर्गाचे अधिवास वाचवायला हवेत. निसर्गातून संस्कृती जन्मते; पण संवेदनशीलता हरवल्याने निसर्गाचा र्‍हास होत आहे.