‘आदर्श समाज’ दाखवा !
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजाऱ्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.
‘तीन तलाक’सारख्या जाचक रुढीवर प्रतिबंध घातल्यावर आता केंद्र सरकारने ‘हलाला’ या भयावह प्रथेवरही बंदी लादली पाहिजे !
गेल्या काही दिवसांत कुस्तीगीर संघाच्या कामाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते’, असे शरद पवार यांनी सांगितले.
‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.
या इमामाच्या लैंगिक अत्याचाराला अन्य महिलाही बळी पडल्याची शक्यता असून त्या दिशेने चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
वाहनी (भंडारा) येथे कृतीशील धर्माभिमान्यांच्या पुढाकारातून हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
विनाअनुमती भोंग्यांच्या संख्येविषयी अनभिज्ञ असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या क्षेत्रात किती अवैध गोष्टी चालत असतील ?
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप, फुटीचे आणि घडामोडी यांचे भाकित जानेवारी २०२२ मध्येच वर्तवले होते, असा दावा ‘ज्योतिष ज्ञान’ मासिकाचे संपादक आणि राजकीय ज्योतिषाचे अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी २५ जून या दिवशी पुण्यात पत्रकाद्वारे केला.