#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्‍यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे खर्च करावेत ? हे कदापि होऊ शकत नाही !’

तमिळनाडूमध्ये हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती शिक्षकाचा दबाव !

राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या !

जालौन (उत्तरप्रदेश) येथे मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केल्याने मंदिराच्या पुजार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करू नये, असा नियम आहे का ? पोलिसांनी कोणत्या नियमाचा आधोर घेत हा गुन्हा नोंदवला आहे, हे त्यांनी जनतेला सांगायला हवे !

अमेरिकी काँग्रेस सदस्याच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा भारताकडून निषेध

भारत किती दिवस असा निषेध करत बसणार ? आता शाब्दिक विरोधापुरते सीमित न रहाता पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने ठोस पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामिया कमिटीची ‘न्यायालय आयुक्तां’च्या नियुक्तीच्या विरोधातील याचिका फेटाळली

न्यायालयाने यापूर्वी ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वनाथ मंदिराची पहाणी करून त्याचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याचा कमिटीने विरोध केला होता.

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’  

महंमद अली जीना यांचे वंशज भारतात सहस्रोंच्या संख्येने आहेत, हेच रजा सांगत आहेत, ही भारतासाठी धोक्याचीच घंटा आहे ! त्यांनी काही करण्यापूर्वीच अशा धर्मांधांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे !

अभिनेत्री करिना कपूर खान यांना बिंदीशिवाय दाखवणार्‍या विज्ञापनाचा हिंदूंकडून  निषेध !

याआधीही अनेक आस्थापनांनी त्यांच्या विज्ञापनांतील महिलांना बिंदीशिवाय दाखवले होते. त्यानंतर हिंदूंनी विरोध केल्यावर महिलांना बिंदी लावून दाखवण्यात आले. विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदूंच्या परंपरांवर घाला घालण्याचा हा डाव आहे !

(म्हणे) ‘भारत मुसलमानांच्या नरसंहारामध्ये सहभागी !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !