हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा.

जगभरात हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्या घटनांची माहिती देऊन हिंदु समाजात जागृती घडवून आणणारे एकही दैनिक माझ्या वाचनात आले नाही. सुदैवाने सनातनच्या पणजीस्थित साधकांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडले.

सर्व हिंदु बांधवांनी ३ मेपर्यंत सिद्ध व्हावे ! – राज ठाकरे

आमच्या मिरवणुका निघाल्यानंतर त्यावर दगडफेक होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही उचलता येतो. समोर असलेले शस्त्र आम्हाला उचलायला लावू नका !

मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी अनेक वर्षे जनजागृती करूनही पालट नाही ! – अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र

धर्मांध संघटना हिंदूंविषयी भडक वक्तव्ये करतात, तेव्हा महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिल कुठे असते ?

शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या वादामुळे दोन गटांत दगडफेक !

वारंवार होणार्‍या दगडफेकीच्या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची एैशीतैशीच !

अंकलखोप (जिल्हा सांगली) येथे हनुमान जयंती उत्साहात !

अंकलखोप येथील औदुंबर फाटा येथील गोडसे कुटुंबियांच्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्साहात पार पडली.

मराठी भाषेच्या संवर्धनाकरता लोकसहभागाची आवश्यकता ! – सुभाष देसाई, भाषामंत्री

आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठीचा उपयोग वाढवण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

जेम्स लेन यांनी पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. त्यांनी जे पाप केले, त्याचे खापर शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर फोडून त्यांची नाहक अपकीर्ती करण्यात आली. ब्राह्मणद्वेषापायी शिवशाहीर यांच्यावर चिखलफेक करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

१९ एप्रिलपर्यंत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

गुजरातमधून ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यात आली आहे. वर्ष २०२५ पर्यंत राज्य सरकारकडे अतिरिक्त वीज असेल. लवकरच राज्य भारनियमनमुक्त करण्यावर सरकारचा भर आहे. १९ एप्रिलपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

राष्ट्रीय मारुति मंदिर (पुणे) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

राष्ट्रीय मारुति मंदिर (साखळीपीर) येथे रवींद्र माळवदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून १५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा होती.

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

श्रीरामनवमीच्या वेळी आक्रमण झाल्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतरही धर्मांधांनी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही आक्रमण करून हिंदूंचा ‘आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हेच दाखवून दिले आहे. ही मानसिकता नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !