श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींवरील वज्रलेप अल्पावधीतच निघण्यास प्रारंभ !
मंदिरांच्या सरकारीकरणाचेच हे दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घ्या ! देवतांविषयी भाव नसणार्या सरकारी अधिकार्यांकडून मंदिराचे व्यवस्थापन काढून घेऊन ते भक्तांकडे सोपवणेच आवश्यक आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते !