बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

रामराज्य येण्यासाठी प्रजेनेही प्रयत्न करायला हवेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

जनतेने साधना करून ईश्‍वरी अधिष्ठान मिळवल्यास श्रीरामाला अपेक्षित असलेले रामराज्य लवकरच भूवरी नक्कीच अवतरेल, पण यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्यावी लागेल.

युक्रेनला साहाय्य केल्यास तुम्हाला नष्ट करू !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘नाटो’च्या (‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी असोसिएशन’च्या) सदस्य देशांना सुनावले, ‘जर तुम्ही युक्रेनला साहाय्य केले, तर आम्ही तुम्हाला नष्ट करू ! तुमची वाहने आणि शस्त्रास्त्रे यांना नष्ट केले जाईल.’

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

सर्वोच्च न्यायालयाचा काही वर्षांपूर्वीचा आदेश असतांनाही सरकार, प्रशासन आणि पोलीस हे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे आता हिंदू याला वैध मार्गानेच विरोध करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

कुठल्याही मशिदीतील किंवा चर्चमधील कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदूंच्या वेदमंत्राने करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूच अशी आत्मघातकी परंपरा राबवतो आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो !

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ एप्रिलपासून चालू होणार

कोकण रेल्वेच्या ‘गणपति विशेष गाड्यां’चे आरक्षण १२० दिवस अर्थात ४ मास आधीपासून म्हणजे २८ एप्रिलपासून चालू होत आहे.

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !

संपूर्ण देशात विजेचे मोठे संकट ! – नितीन राऊत, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री

राज्यात २-३ दिवस पुरेल इतकाच कोळसा शेष ! इतक्या मोठ्या संकटाचा सामना सरकार कशा प्रकारे करणार आहे, हे जनतेलाही समजायला हवे !

भारतालाही अमेरिकेतील मानवाधिकारांच्या हननाविषयी चिंता व्यक्त करण्याचा अधिकार !

भारतातील मानवाधिकारवरून चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला भारताने ठणकावले !

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !