मराठी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार २९ वे सैन्यदलप्रमुख !

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.

रशियाचे पुतिन जगातील सर्वांत मोठे खलनायक ! – अमेरिकेतील सर्वेक्षण

सर्व राजकीय विचारसरणींच्या अमेरिकी नागरिकांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे जगातील सर्वांत मोठे खलनायक आहेत, असे वाटते.

‘अ‍ॅम्वे इंडिया’ आस्थापनाच्या ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच !

या आस्थापनाने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत अधिक आहेत’, असे ईडीने म्हटले आहे.

‘नाटो’वर अप्रसन्न असलेले झेलेंस्की यांनी ‘युरोपियन युनियन’कडे साहाय्यासाठी हात पसरले !

‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ यांत समावेश असलेले देश सारखेच आहेत. जरी दोन्ही संघटनांची ध्येय-धोरणे वेगवेगळी असली, तरी शेवटी निर्णय घेणारे देश तेच आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही !

काबूलमध्ये शाळेवर झालेल्या आक्रमणात ६ विद्यार्थी ठार, ११ घायाळ !

काबूल येथील एका माध्यमिक शाळेत ३ आत्मघाती बाँबस्फोट झाले. यामध्ये ६ हून अधिक विद्यार्थी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक पोलिसांनी काढलेल्या सुलतानी फतव्याचा जाहीर निषेध ! – विश्‍व हिंदु परिषद

पोलिसांचे काम न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करणे हे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे नाशिक पोलिसांनी हा फतवा काढला ?

लडाखमध्ये चीनची पुन्हा कुरापत : नियंत्रणरेषेजवळ ३ भ्रमणभाष मनोरे उभारले !

कुरापतखोर चीनला समजेल अशा भाषेत उत्तर दिल्यास तो ताळ्यावर येईल, हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका अवलंबणे आवश्यक !

अक्षय्य तृतीयेला राज्यभरातील मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.

शहरांमध्ये एका कुटुंबाला केवळ १ गाय किंवा म्हैस पाळण्याची अनुमती

अशा प्रकारचा कायदा करून काँग्रेस सरकार पशूपालनावर एकप्रकारे बंदीच घालण्याचा प्रयत्न करत आहे !

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर अल्पसंख्यांकांकडून आक्रमण होणारा एकमेव देश भारत ! असे प्रकार रोखून हिंदूंचे हित साधण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्याय नाही !