बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्‍याने करून घेतले मालिश !

अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा

उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे.

देहलीच्या शाहीन बागमधून ५० किलो हेरॉईन जप्त

हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे.

रशियाच्या सैन्याने काळ्या समुद्रात तैनात केली डॉल्फिन माशांची बटालियन !

रशियाच्या सैन्याने ‘डॉल्फिन’ नावाच्या माशांच्या दोन बटालियन तैनात केल्या आहेत. हे डॉल्फिन मासे सागरातील कोणत्याही क्षेपणास्त्रांंचा माग काढू शकतात.

भारताचे रशियासमवेतचे संबंध गरजेपोटी ! – अमेरिका

 ब्लिंकन म्हणाले की, अतिशय महत्त्वाची ठरण्याची आणि पुढील वाटचाल करण्यातील आधार बनण्याची क्षमता भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारीत आहे.

पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’चा विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंचा विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?

बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी दिली भारताला चितगाव बंदर वापरण्याची अनुमती !

चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होणार आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.

सौदी अरेबियामध्ये गेलेल्या पाकच्या पंतप्रधानांच्या विरोधात ‘चोर चोर’ अशी घोषणाबाजी !

मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या देशात इस्लामी देश असणार्‍या पाकच्या पंतप्रधानांची लायकी काय आहे, हे स्पष्ट होते ! भारतातील पाकप्रेमींनी याचा विचार करावा !

जर्मनीचा फुटबॉलपटू मेसूत ओझिल याचे भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेविषयी प्रार्थना करण्याचे आवाहन

जगातील कुठल्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमान भारतात अधिक सुरक्षित आणि सुखी आहेत; मात्र जाणीवपूर्वक ‘ते असुरक्षित आहे’ अशी अपकीर्ती करण्यात येत आहे. त्यातलाच हा प्रकार आहे.

पी.एफ्.आय.ने हत्या करण्यासाठी बनवली भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १०० नेत्यांच्या नावांची सूची

केंद्र सरकार आतातरी या संघटनेवर बंदी घालणार आहे का ?