बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना !
प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !
प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !
एक हिंदू ठार, तर अन्य एक घायाळ
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली.
प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जर तो आयुष्यभर कारागृहात राहिला, तर ते प्रतिदिन त्याच्या पापाचे प्रायश्चित असेल.
जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.
मुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?
देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !
३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !