बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना !

प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता हिंदूंनी आता तरी जाणावी !

Chittorgarh Stone Pelting : चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

एक हिंदू ठार, तर अन्य एक घायाळ

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली.

Rajasthan Train Accident : अजमेर (राजस्थान) येथे झालेल्या रेल्वे अपघाताला चालकांमधील वाद कारणीभूत !

प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्‍या आजारांवर होणार्‍या परिणामांवर  संशोधन करणार !

प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !

Maulvi Life Imprisonment : मशिदीत १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या मौलवी नसीम खान याला जन्मठेपेची शिक्षा

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जर तो आयुष्यभर कारागृहात राहिला, तर ते प्रतिदिन त्याच्या पापाचे प्रायश्‍चित असेल.

जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !

जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.

जयपूर (राजस्थान) येथील मुसलमानबहुल भागातील ३१ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर भाजपच्या आमदारांनी उघडले !

मुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?

CSE Report On Environment : देशात पर्यावरणविषयक १ लाख २५ सहस्रांहून अधिक तक्रारींची नोंद – ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’

देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !

1993 Bomb Blast Case : वर्ष १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणातून आतंकवादी करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता

३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !