Rajasthan Train Accident : अजमेर (राजस्थान) येथे झालेल्या रेल्वे अपघाताला चालकांमधील वाद कारणीभूत !
प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जर तो आयुष्यभर कारागृहात राहिला, तर ते प्रतिदिन त्याच्या पापाचे प्रायश्चित असेल.
जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.
मुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?
देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !
३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !
ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.
अकबरला महान म्हणणार्यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे !
राजस्थानमध्ये आता काँग्रेसचे सरकार नसल्याने अशी कारवाई केली जाऊ लागली आहे, हे लक्षात घ्यायला हवे !